शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

Relation : ‘या’ शुल्लक कारणांनी बिघडते पती-पत्नीचे नाते !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 16:32 IST

नात्यात प्रेम टिकण्यासाठी तसा दोघांनी प्रयत्न करायला हवा. यासाठी आपल्यात येणाऱ्या लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे. जाणून घेऊया कोणत्या शुल्लक कारणांनी दोघांत दूरावा निर्माण होतो.

-रवींद्र मोरे आपले नाते मजबूत ठेवण्यासाठी पती-पत्नी दोघेही खूप प्रयत्न करतात. त्यासाठी ते एकमेकांना गिफ्ट देतात, बाहेर फिरायला जातात मात्र बऱ्याचदा अगदी शुल्लक कारणांनी दोघांत भांडण-तंटे होतात आणि नात्यात दूरावा निर्माण होतात. नात्यात प्रेम टिकण्यासाठी तसा दोघांनी प्रयत्न करायला हवा. यासाठी आपल्यात येणाऱ्या लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे. जाणून घेऊया कोणत्या शुल्लक कारणांनी दोघांत दूरावा निर्माण होतो. * तुलना करणे  लग्नानंतर बरीच वर्ष झाल्यानंतर पती-पत्नी एकमेकांच्या चुका काढून दुसºयाशी तुलना करु लागतात. विशेषत: महिला आपल्या पतीच्या कामाच्या आणि पर्सनॅलिटीच्या बाबतीत आपल्या भावाशी किंवा अन्य व्यक्तीसोबत तुलना करते ज्यामुळे वेळोवेळी तंटे होतात.  * पैशांवर चर्चा  घर खर्चासाठी पैशांची आवश्यकता असते. मात्र जेव्हा महिला नेहमीच आपल्या पतीशी पैशांच्या बाबतीत चर्चा करीत असेल आणि पैशांनाच जास्त महत्त्व देत असेल तर नाते बिघडू शकते. नात्यात प्रेम टिकवून ठेवायचे असेल तर कधी पैशांना मध्ये येऊ देऊ नका.  * संताप करणे आॅफिसमध्ये काम करताना मानसिक तणाव येत असतो ज्याकारणाने बऱ्याचदा घरी आल्यानंतर पतीची कोणाशी बोलण्याची इच्छा होत नाही, मात्र महिला ही गोष्ट समजत नाही आणि पूर्ण दिवसाच्या सर्व गोष्टी आपल्या पतीला ऐकवायला बसते, ज्याकारणाने पती रागाच्या भरात काहीतरी बोलतो आणि भांडणाला सुरुवात होते. अशावेळी महिलांनी कोणत्या वेळेस कोणती गोष्ट करावी याचे भान ठेवावे, मात्र पुरुषांनाही आपल्या आॅफिसचा ताण घरापर्यंत न आणता आपल्या मुलांसाठी आणि पत्नीसाठीही वेळ काढावा.   * दिवसाची सुरुवात बहुतांश महिलेस सकाळी खूप कामाचा व्याप असतो, त्यात मुले व पतीसाठी ब्रेकफास्ट तयार करणे, स्वत:ची तयारी करणे आणि घराची साफसफाई करणे, मात्र या कामांसाठी तिच्याकडे पुरेसा वेळ नसतो, ज्यामुळे तिची चिडचिड होते. याच चिडचिडसोबत ती जेव्हा पतीशी बोलते तेव्हा दोघांत वाद निर्माण होतो.   * रुची संपणे नव्याचे नऊ दिवस असे म्हणतात, त्यानुसार लग्नाच्या सुरुवातीलाच दोघांत रुची दिसून येते मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांत एकमेकांबद्दलची रुची कमी होऊ लागते. यामुळेच नात्यात दूरावा निर्माण होऊ लागतो.