शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

Relation : ‘या’ शुल्लक कारणांनी बिघडते पती-पत्नीचे नाते !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 16:32 IST

नात्यात प्रेम टिकण्यासाठी तसा दोघांनी प्रयत्न करायला हवा. यासाठी आपल्यात येणाऱ्या लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे. जाणून घेऊया कोणत्या शुल्लक कारणांनी दोघांत दूरावा निर्माण होतो.

-रवींद्र मोरे आपले नाते मजबूत ठेवण्यासाठी पती-पत्नी दोघेही खूप प्रयत्न करतात. त्यासाठी ते एकमेकांना गिफ्ट देतात, बाहेर फिरायला जातात मात्र बऱ्याचदा अगदी शुल्लक कारणांनी दोघांत भांडण-तंटे होतात आणि नात्यात दूरावा निर्माण होतात. नात्यात प्रेम टिकण्यासाठी तसा दोघांनी प्रयत्न करायला हवा. यासाठी आपल्यात येणाऱ्या लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे. जाणून घेऊया कोणत्या शुल्लक कारणांनी दोघांत दूरावा निर्माण होतो. * तुलना करणे  लग्नानंतर बरीच वर्ष झाल्यानंतर पती-पत्नी एकमेकांच्या चुका काढून दुसºयाशी तुलना करु लागतात. विशेषत: महिला आपल्या पतीच्या कामाच्या आणि पर्सनॅलिटीच्या बाबतीत आपल्या भावाशी किंवा अन्य व्यक्तीसोबत तुलना करते ज्यामुळे वेळोवेळी तंटे होतात.  * पैशांवर चर्चा  घर खर्चासाठी पैशांची आवश्यकता असते. मात्र जेव्हा महिला नेहमीच आपल्या पतीशी पैशांच्या बाबतीत चर्चा करीत असेल आणि पैशांनाच जास्त महत्त्व देत असेल तर नाते बिघडू शकते. नात्यात प्रेम टिकवून ठेवायचे असेल तर कधी पैशांना मध्ये येऊ देऊ नका.  * संताप करणे आॅफिसमध्ये काम करताना मानसिक तणाव येत असतो ज्याकारणाने बऱ्याचदा घरी आल्यानंतर पतीची कोणाशी बोलण्याची इच्छा होत नाही, मात्र महिला ही गोष्ट समजत नाही आणि पूर्ण दिवसाच्या सर्व गोष्टी आपल्या पतीला ऐकवायला बसते, ज्याकारणाने पती रागाच्या भरात काहीतरी बोलतो आणि भांडणाला सुरुवात होते. अशावेळी महिलांनी कोणत्या वेळेस कोणती गोष्ट करावी याचे भान ठेवावे, मात्र पुरुषांनाही आपल्या आॅफिसचा ताण घरापर्यंत न आणता आपल्या मुलांसाठी आणि पत्नीसाठीही वेळ काढावा.   * दिवसाची सुरुवात बहुतांश महिलेस सकाळी खूप कामाचा व्याप असतो, त्यात मुले व पतीसाठी ब्रेकफास्ट तयार करणे, स्वत:ची तयारी करणे आणि घराची साफसफाई करणे, मात्र या कामांसाठी तिच्याकडे पुरेसा वेळ नसतो, ज्यामुळे तिची चिडचिड होते. याच चिडचिडसोबत ती जेव्हा पतीशी बोलते तेव्हा दोघांत वाद निर्माण होतो.   * रुची संपणे नव्याचे नऊ दिवस असे म्हणतात, त्यानुसार लग्नाच्या सुरुवातीलाच दोघांत रुची दिसून येते मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांत एकमेकांबद्दलची रुची कमी होऊ लागते. यामुळेच नात्यात दूरावा निर्माण होऊ लागतो.