शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

कसं आहे तुमचं मूल? त्याची आयक्यू टेस्ट आपण केलीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 12:54 IST

कमी आकलनक्षमता असलेल्या मुलांचं भवितव्य आपण लावू शकतो मार्गाला

ठळक मुद्देआपलं मुलं कसं आहे, हे समजून घेण्यासाठी सर्वच पालकांनी मुलांची आयक्यू टेस्ट करून घेतली पाहिजे.जी मुलं सर्वसाधारणही नाहीत आणि कमी बुद्धिमानही नाहीत, अशा काठावर असलेल्या मुलांना नेहमीच मोठया समस्यांना तोंड द्यावं लागतंआयक्यू टेस्ट करून घेतलेली असली तर मग त्यावर निश्चितच उपाय शोधता येतो आणि त्यापद्धतीनं मुलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी अधिकचे प्रयत्नही करता येतात.

- मयूर पठाडेप्रत्येकाला आपलं मूल हुशारच हवं असतं किंवा हुशारच वाटत असतं. परंतु दुर्दैवानं प्रत्येकवेळी परिस्थिती तशीच असते असं नाही. कारणं अनेक असतात, पण बºयाचदा काही मुलं नैसर्गिक गणवत्तेपेक्षा कमी गुणवत्तेची असतात. त्यात त्या मुलांचा काहीच दोष नसतो. अगदीच कमी बुद्धिमत्तेची मुलं असली, तर निदान ते लगेच लक्षात तरी येतं, पण जी मुलं अगदी काठावर असतात, त्यांना मात्र खूप मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.मुलांची बुद्धिमत्ता मोजायची कशी? त्यासाठी ‘आयक्यू’ (इंटेलिजंट कोशन्ट) पद्धतीचा, वापर केला जातो. समजा हा आयक्यू शंभर आहे असे मानले तर तर ८५ ते शंभर पर्यंतचा आयक्यू असलेली मुलं सर्वसाधारण मानली जातात. ज्यांचा आयक्यू ७० ते ८५ या दरम्यमान आहे अशी मुलं कमी बुद्धिमत्तेची मानली जातात, तर ज्यांचा आयक्यू ७०च्या खाली आहे अशी मुलं गतिमंद समजली जातात.आपलं मुलं कसं आहे, हे समजून घेण्यासाठी सर्वच पालकांनी खरंतर मुलांची आयक्यू टेस्ट करून घेतली पाहिजे.जी मुलं सर्वसाधारणही नाहीत आणि कमी बुद्धिमानही नाही, अशी काठावर असलेली मुलं नेहमीच मोठ्या संकटात सापडतात. कारण बºयाचदा त्यांची आकलनक्षमता कमी आहे, हेच लवकर लक्षात येत नाही.त्यामुळे आयक्यू टेस्ट करून घेणे हे केव्हाही उत्तम.अशी आयक्यू टेस्ट करून घेतलेली असली तर मग त्यावर निश्चितच उपाय शोधता येतो आणि त्यापद्धतीनं मुलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी अधिकचे प्रयत्नही करता येतात. आजकाल त्याचमुळे अनेक शाळांचा मुलांची आयक्यू टेस्ट करून घेण्याकडे कल असतो आणि त्याबाबत ते पालकांना आग्रहही करीत असतात.आपलं मूल कसंही असो, त्याची आयक्यू टेस्ट केल्यानं बिघडत तर काहीच नाही, पण समजा दुर्दैवानं जर काही अडचण असलीच, तर ती लवकर लक्षात येऊन ती सुधारता येते आणि आपल्या मुलांचं भविष्यही त्यामुळे काजोळण्यापासून वाचू शकतं..