शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

वेतन पथकाचा भार चौघांवर !

By admin | Updated: July 9, 2015 00:06 IST

अनंत अडचणी : अतिरिक्त कामाचा ताण

आनंद त्रिपाठी -वाटूळ -रत्नागिरी जिल्ह्यातील ३८० अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील ६ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी तसेच भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या अद्ययावत करणे तसेच निवृत्तिवेतन आदी महत्त्वपूर्ण व आर्थिक कामांची जबाबदारी असणाऱ्या जिल्हा वेतन पथक कार्यालयाचा भार फक्त चार लिपिकांवरच आहे.सन २०१२नंतर पूर्णवेळ वेतन अधीक्षकदेखील कार्यालयाला उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एक वेतन अधीक्षक, सहाय्यक लेखा अधिकारी तसेच चार लिपिकांची गेल्या कित्येक महिन्यांपासून उणीव असल्याने कामाचा भार फक्त चार कर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे भविष्य निर्वाह निधीच्या पावत्यांचे महत्त्वाचे काम खूप मागे पडले असून, ३८० शाळांमधील ६ हजारांवर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कामे करताना चार लिपीकांच्या नाकीनऊ येत आहेत.जुलै महिन्याची वेतनवाढ, महागाई भत्त्याचा फरक आदी गोष्टींसाठी कर्मचाऱ्यांना रात्री ८ वाजेपर्यंत कामे करावी लागत आहेत. वेतन वेळेवर व्हावे, यासाठी सुटीच्या दिवशीही हे कर्मचारी कामे करीत आहेत. जिल्हा वेतन पथकाला कर्मचारी देण्याचे काम शिक्षण संचालकांचे आहे. वारंवार पाठपुरावा करुनही रत्नागिरी जिल्ह्यासाठी वेतन अधीक्षक व सहाय्यक लेखाधिकारी मिळत नसल्याची खंत शिक्षण संघटनांकडून व्यक्त होत आहे. या रिक्त पदांवर लवकरात लवकर पदभरती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.मे महिन्यात कोल्हापूर येथे झालेल्या उपसंचालकांच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित केला असून, लवकरात लवकर जिल्ह्यासाठी वेतन अधीक्षक तसेच लिपिकांची रिक्त पदे भरली न गेल्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरेल. गेले अनेक महिने रिक्त पदांच्या प्रश्नी शिक्षक परिषदेने संबंधितांचे लक्ष वेधलेले आहे. मात्र, अद्याप त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही.- रमेश जाधव, अध्यक्ष, शिक्षक परिषद, रत्नागिरी जिल्हा.