शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

कोयनेतील पाणीवाटपात फेरबदलाचे संकेत

By admin | Updated: October 24, 2015 00:19 IST

पारंपरिक पाणी वाटपात बदल केला, तर मार्च, एप्रिल, मे महिन्यांत पाणीटंचाईवर काहीअंशी मात करता येईल

पाटण : कोयना धरणात अवघा ७६.८१ टीएमसी पाणीसाठा उरला आहे. उपलब्ध पाणी जूनपर्यंत वापरावे लागणार आहे. यासंदर्भात सांगलीत वरिष्ठ अधीक्षक अभियंत्यांनी महत्त्वपूर्ण बैठक दि. १६ रोजी घेतली होती. या बैठकीत कोयनेतील पाणी वाटपाबाबत फेरबदलाचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविला आहे. सध्याच्या वार्षिक करारानुसार कोयनेतील ६७.५० टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाते, तर ३० टीएमसी पाणीसाठा सांगलीकडील शेती, सिंचन व पिण्यासाठी वापरायचे, असा नियम आहे. मात्र, यावर्षी कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. पाऊस थांबला असला तरी वीजनिर्मितीचा सपाटा सुरूच आहे. सांगलीकडील पाणी मागणी वाढतच आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस एक-एक टीएमसीने घटत आहे. पारंपरिक पाणी वाटपात बदल केला, तर मार्च, एप्रिल, मे महिन्यांत पाणीटंचाईवर काहीअंशी मात करता येईल. यासाठी कोयना धरण व्यवस्थापनाने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावात महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, याबाबत मोठी गोपनीयता बाळगली जात आहे. पाणी वाटपातील फेरबदलाची लवकर घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा आगामी काळात कसा वापरायचा, यासाठी महत्त्वाचा प्रस्ताव तयार केला आहे. याबाबत मंत्रालय स्तरावर निर्णय होईल. सांगलीतील बैठकीची माहिती ही गोपनीय असून, त्याबाबत काहीही सांगता येणार नाही.- ज्ञानेश्वर बागडे, कार्यकारी अभियंता कोयना धरण व्यवस्थापन