शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रत्नागिरीतील मिऱ्या समुद्रकिनारी सूर्याचे दर्शन घ्यायचे की कचऱ्याचे? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 18:34 IST

भंगार एकत्र करून ते चक्क समुद्राच्या किनारी टाकण्यात आले

रत्नागिरी : शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस जटिल हाेत चालली आहे. रस्त्यावर जागाेजागी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत असतानाच  आता ‘सनसेट पाॅइंट’ असणाऱ्या ठिकाणीही कचरा टाकून त्याचे विद्रूपीकरण करण्याचे काम सुरू आहे. रत्नागिरी शहरातील मिऱ्या येथील समुद्रकिनारी कचरा फेकण्यात आल्याचे फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी किनाऱ्यावरून सूर्याचे दर्शन घ्यायचे की, कचऱ्याचे ढीग पाहायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.रत्नागिरी शहरातील मिऱ्या येथील भारती शिपयार्ड कंपनी आता बंद पडली आहे. या कंपनीच्या जागी नवीन शिपिंग कंपनी सुरू हाेत आहे. या कंपनीने भारती शिपयार्ड कंपनीतील सगळा भंगार माल गाेळा करण्यास सुरुवात केली आहे. हे भंगार एकत्र करून ते चक्क समुद्राच्या किनारी टाकण्यात आले आहे. ज्या ठिकाणी हा कचरा टाकण्यात आला आहे, त्या ठिकाणाहून अथांग समुद्राचे दर्शन हाेते. त्याचबराेबर सूर्याेदयाला सूर्याचे मनमाेहक रूप पाहता येते. हा भाग जणू ‘सनसेट पाॅइंट’च म्हणावा लागेल.

या ठिकाणी उभे राहून समुद्रासह सूर्याचे रूप सहज न्याहाळता येते. मात्र, याचठिकाणी भंगार माल माेठ्या प्रमाणात टाकण्यात आला आहे. यामध्ये जुनी कागदपत्रे, कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे यासह अन्य साहित्यही आहे. त्यामुळे हा भाग कचऱ्याने व्यापून गेला आहे. हा कचरा काही दिवसांनी समुद्रातही जाण्याची भीती आहे.शहरातील काही सायकलस्वार या भागात सकाळी सायकलिंगसाठी गेले असता त्यांच्या ही बाब निदर्शनाला आली. त्यांनी हा सारा प्रकार कॅमेराबद्ध केला आणि साेशल मीडियावर याचे फाेटाे व्हायरल झाले. या प्रकारामुळे अनेकांनी संतप्त भावना व्यक्त करत रत्नागिरीसारख्या पर्यटनस्थळाला कचऱ्यामुळे ग्रहण लागल्याची टीकाही केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग