शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Video - रत्नागिरीत पुन्हा शाे करणार नाही - भरत जाधव

By अरुण आडिवरेकर | Updated: May 21, 2023 12:36 IST

रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात शनिवारी (२० मे) रात्री अभिनेता भरत जाधव यांचा नाट्यप्रयाेग हाेता.

रत्नागिरी : रत्नागिरीत नाटकाचे शाे केले त्यावेळी एसी आणि साऊंडचा प्राॅब्लेम हाेता. त्यानंतर काहीच सुधारणा झाली नाही. काहीच नीट नाही. जर चांगल्या सुविधा मिळणार नसतील तर रत्नागिरीत पुन्हा शाे करणार नाही, अशी नाराजी व्यक्त करत अभिनेता भरत जाधव यांनी रत्नागिरीतील रसिकांची माफी मागितली. भरत जाधव यांच्या या नाराजीमुळे पुन्हा एकदा रत्नागिरीतील नाट्यगृहाची दुरवस्था चव्हाट्यावर आली आहे.

रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात शनिवारी (२० मे) रात्री अभिनेता भरत जाधव यांचा नाट्यप्रयाेग हाेता. नाटकाच्या प्रयाेगानंतर अभिनेता भरत जाधव यांनी नाट्यगृहातील एससी आणि साऊंड सिस्टीमवरून जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. नाट्यगृहातील दुरावस्थेबाबत बाेलताना भरत जाधव यांनी नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा शाे करणार नाही, असे जाहीरच करून टाकले.

ते म्हणाले की, मेकअप रुम, व्यासपीठ आणि प्रेक्षक बसतात त्याठिकाणी एसी नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. ‘एससी नसल्याने काय होत हे आमच्या भूमिकेतून पाहा, अशी कळकळीची विनंती भरत यांनी प्रेक्षकांना केली. साऊंडचा तुम्हाला जसा त्रास हाेताे, तसाच ताे आम्हालाही हाेत आहे. मागे मी एक-दाेन प्रयाेग केले, त्यावेळी एसी आणि साऊंडचा प्राॅब्लेम हाेतेच. आपण याबाबत सांगितलेही हाेते. पण, काहीच झाले नाही. तुमची माफी मागताे, मात्र, यामध्ये काहीतरी बदल हाेणे आवश्यक आहे. नाहीतर चांगली चांगली नाटक आणताना खूप त्रास हाेताे, असे सांगून ‘रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही,’ असेही त्यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत जाहीर केले.

 

टॅग्स :Bharat Jadhavभरत जाधवRatnagiriरत्नागिरी