शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

राज्य कॅरम संघटनेत रत्नागिरीच्या दोघांची वर्णी

By अरुण आडिवरेकर | Updated: July 24, 2023 15:50 IST

रत्नागिरी : सन २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी मुंबई महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत पालघरच्या जितेंद्र ...

रत्नागिरी : सन २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी मुंबई महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत पालघरच्या जितेंद्र शाह यांची पुन्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणीत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रदीप भाटकर यांची उपाध्यक्षपदी तर अजित सावंत यांची खजिनदारपदी पुन्हा वर्णी लागली आहे.पुण्याचे भारत देसडला यांनाही दुसऱ्यांदा कार्याध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. तर मानद सचिव या पदावर मुंबईच्या अरुण केदार यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या अजित सावंत यांचीही खजिनदारपदी दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी नितीन करंडे यांनी निवडणुकीचा निकाल वाचून दाखविला.बिनविरोध निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष - जितेंद्र शाह (पालघर), कार्याध्यक्ष - भारत देसडला (पुणे), उपाध्यक्ष - धनंजय साठे (सांगली), गिरीश तुळपुळे (रायगड), मंजूर अहमद खान (जळगाव), प्रदीप भाटकर (रत्नागिरी), यतिन ठाकूर (मुंबई), मानद सचिव - अरुण केदार (मुंबई), खजिनदार - अजित सावंत (रत्नागिरी), मानद सहसचिव - अभिजित मोहिते (काेल्हापूर), दत्तप्रसाद शेंबेकर (ठाणे), इक्बाल नबी (मुंबई उपनगर), केतन चिखले (मुंबई), योगेश फणसळकर (सिंधुदुर्ग), कार्यकारिणी सदस्य - आनंद खरे (नाशिक), आशुतोश धोडमिसे (पुणे), जितेंद्र दळवी (ठाणे), संतोष चव्हाण (मुंबई उपनगर).

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी