शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे हापूसवर तुडतुड्याचा धोका

By admin | Updated: January 1, 2015 00:17 IST

किडीच्याही प्रादुर्भावाची शक्यता : फवारणीच्या खर्चाने बागायतदार चिंतेत

रत्नागिरी : सध्या हवेत मोठ्या प्रमाणात गारठा असून, तापमान १७ अंश सेल्सिअस इतके खाली आले आहे. परंतु गेले दोन दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे आंब्याच्या मोहोरावर तुडतुडा व किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला असून, फवारणी खर्च वाढला आहे.हवामानात वारंवार होणाऱ्या बदलाने नवीन वर्षातच हापूसच्या धोक्याची घंटा वाजली आहे. हापूसला मोहोर लागण्यापूर्वीच तक्रारी सुरु होत असल्याने हापूसचे पीक यंदाही कमी येणार की काय? अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. वारंवार होणाऱ्या या बदलामुळे आंबा बागायतदार मात्र चिंतेत सापडला अहे.उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे राज्यातील अन्य जिल्ह्यासह रत्नागिरीचा पारा घसरला आहे. किमान १७ अंश सेल्सिअस, तर कमाल २९ अंश सेल्सिअस तापमान आहे. दिवसादेखील थंड वारे वाहात असल्यामुळे लहान-थोर मंडळी थंडीने गारठली आहेत. यावर्षी मुळातच थंडी उशिरा सुरू झाल्याने आंब्याची मोहोर प्रक्रिया उशिरा सुरू झाली. अद्याप मोहोर प्रक्रिया सुरू आहे.बहुतांश झाडांना फळधारणा झाली आहे. वाटाणा व सुपारीएवढी फळधारणा झाली आहे. १५ अंश सेल्सिअस इतके तापमान पोषक आहे. परंतु १५ अंश सेल्सिअसपेक्षा तापमान नीचांक आले तर मात्र पुनर्माेहोराचा धोका वाढू शकतो. शिवाय फळधारणा थांबण्याबरोबर वाढीचा वेग मंदावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, कल्टार घातलेल्या झाडांना पुनर्माेहोर सुरू होण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे हापूसवर त्याचा परिणाम होण्याचीही शक्यता बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.वातावरण ढगाळ असल्यामुळे मोहोरावर तुडतुडा, कीडसदृश रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. कीड नियंत्रणासाठी मोहोर व फळधारणेच्या संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक कीटकनाशकांची फवारणी करण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यासाठी आता वाढीव खर्चाची तरतूद करावी लागणार असल्याने बागायतदारांकडून नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)