शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

रत्नागिरीत गणेश विसर्जनाची तिरंगा मिरवणूक ठरली सर्वांचे आकर्षण

By मेहरून नाकाडे | Updated: September 6, 2022 12:27 IST

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त बसणी येथील हातीसकर बंधू यांनी विसर्जनाची तिरंगा मिरवणूक काढली.

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. देशभरात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सव साजरा करीत असतानाच बसणी येथील हातीसकर बंधू यांनी गणेश विसर्जनाची तिरंगा मिरवणूक काढून समस्त भाविकांचे लक्ष वेधून तर घेतले शिवाय एकात्मतेचा संदेशही दिला.रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथील हातीसकर बंधू दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करतात. नोकरी-व्यवसायानिमित्त रत्नागिरी, मुंबई येथे वास्तव्यास असले तरी गणेशोत्सवासाठी मूळ घरी एकत्र येतात. स्वतंत्र गणेशोत्सव साजरा न करता ७० जणांचे कुटूंब एकत्रित सण साजरा करतात.भाद्रपद चतुर्थीला गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमात सर्व बालगोपाळ सहभागी होतात. गौरीगणपती विसर्जनालाच हातीसकर बंधूंच्या गणेशमूर्तीचे विसर्जन होते. दरवर्षी नवीन संकल्पनेतून विसर्जन मिरवणूक काढण्यात येते. दोन वर्ष कोरोना संकटामुळे शक्य झाले नव्हते. मात्र यावर्षी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त विसर्जनाची तिरंगा मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूकीच्या सुरूवातीला कमांडो नंतर भारताच्या नकाशासमोर भारतमाता तिरंगा घेवून त्यामागे तिरंगा घेवून युवक व त्यामागे गणेशमूर्ती व हातीसकर कुटूंबातील काही सदस्य सहभागी झाल्याने निघालेली भव्य तिरंगा मिरवणूक आकर्षण ठरली होती. भारतमातेवरील प्रेम व त्यातून एकात्मतेचा संदेश हातीसकर कुटूंबियांनी गणेशोत्सव मिरवणूकीतून दिला. ७० सदस्यांनी या मिरवणूकीत सहभागी होत, एकत्र कुटूंब पध्दतीचेही दर्शन घडविले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanesh Mahotsavगणेशोत्सव