शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प; कोल्हापूरला जाणारा मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 10:09 IST

यावर्षीच्या अतिवृष्टीत आंबा घाटात दरड कोसळल्याने रत्नागिरी - कोल्हापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आंबा घाट १२ ठिकाणी धोकादायक बनला होता

राजापूर : घाट माथ्याला जोडणाऱ्या राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात सोमवारी रात्री दरड कोसळली. यामुळे कोकणातून कोल्हापूर व घाटमार्गावर जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

यावर्षीच्या अतिवृष्टीत आंबा घाटात दरड कोसळल्याने रत्नागिरी - कोल्हापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आंबा घाट १२ ठिकाणी धोकादायक बनला होता. या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या लहान वाहनांची वाहतूक सुरू असून, अवजड वाहनांना बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व वाहतूक अणुस्कुरामार्गे सुरु होती. मात्र, सोमवारी रात्री अचानक या घाटातही दरड कोसळल्यामुळे जिल्ह्यातून होणारी जड वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. या घटनेनंतर संबंधित यंत्रणा तत्काळ घटनास्थळावर रवाना झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी