शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
3
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
4
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
6
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
7
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
8
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
9
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
10
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
11
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
12
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
13
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
14
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
15
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
16
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
17
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
18
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
19
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प; कोल्हापूरला जाणारा मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 10:09 IST

यावर्षीच्या अतिवृष्टीत आंबा घाटात दरड कोसळल्याने रत्नागिरी - कोल्हापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आंबा घाट १२ ठिकाणी धोकादायक बनला होता

राजापूर : घाट माथ्याला जोडणाऱ्या राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात सोमवारी रात्री दरड कोसळली. यामुळे कोकणातून कोल्हापूर व घाटमार्गावर जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

यावर्षीच्या अतिवृष्टीत आंबा घाटात दरड कोसळल्याने रत्नागिरी - कोल्हापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आंबा घाट १२ ठिकाणी धोकादायक बनला होता. या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या लहान वाहनांची वाहतूक सुरू असून, अवजड वाहनांना बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व वाहतूक अणुस्कुरामार्गे सुरु होती. मात्र, सोमवारी रात्री अचानक या घाटातही दरड कोसळल्यामुळे जिल्ह्यातून होणारी जड वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. या घटनेनंतर संबंधित यंत्रणा तत्काळ घटनास्थळावर रवाना झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी