शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगडात आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा

By admin | Updated: June 9, 2015 01:00 IST

असंख्य त्रुटी : भिंगळोलीतील महावितरण उपकेंद्राचा दूरध्वनी बंदच

मंडणगड : पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्तीचा सामना करता यावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. त्यासाठी बीएसएनल व महावितरणसह अनेक सर्वच खात्यांनी मे महिना तयारीच्या पूर्वनियोजनासाठी घालविला आहे. मात्र, महावितरण कंपनीच्या भिंगळोली येथील सबस्टेशनचा दूरध्वनी गेली पंधरा दिवस बंद असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे आपत्तीच्या वेळी संपर्क साधायचा झाल्यास दूरध्वनी बंद असल्याने गैरसोय होणार आहे. दोन दिवसांपूर्वी विजेच्या कडकडाटसह मान्सूनने ठिकठिकाणी हजेरी लावली. तालुक्यातील पालघर येथील डी. पी.वर सुमारे अर्धा तास स्पार्किंग सुरु होते. यावेळी ग्रामस्थांनी सबस्टेशनवर फोन केला असता फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. पावसाच्या दिवसात तारा तुटणे व स्पार्किंगसारख्या घटना वारंवार घडत असतात. काही वेळा अपघातही होतात. त्यासाठी महावितरणचे स्थानिक व्यवस्थापन नेहमीच सज्ज असते. पावसाळ्यात आपत्ती उद्भवू नये, यासाठी प्रयत्न केले जातात. अजूनही पावसाने हजेरी लावली नसल्याने महावितरणच्या सज्जतेची अद्याप परीक्षा झालेली नाही. ओ. एफ़ सी. केबलद्वारे ग्रामपंचायती इंटनेटनच्या माध्यमातून जगाशी जोडण्याच्या नादात बीएसएनएल कंपनीची दमछाक होत आहे. या योजनेची रत्नागिरी जिल्ह्यात सर्वांत पहिली अंमलबजावणी मंडणगड तालुक्यात झाली, ही अभिमानास्पाद बाब असली तरी काम पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागातील एकेरी रस्त्यांच्या बाजूने ठिकठिकाणी खोदकाम झाल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. गेल्या पंधरा दिवसात लँडलाईन व मोबाईल अनेक वेळा दीर्घ कालावाधीसाठी संपर्कक्षेत्राबाहेर जातात. आपत्तीसाठी सज्ज असल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या कसोटीचा काळ पावसानंतर सुरु होणार आहे. सध्या तरी नागरिकांना विविध कारणांनी समस्यांचा सामना करावा लागत असल्याने नाराजीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)मंडणगड तालुक्यात अपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले.प्रसासकीय यंत्रणा सज्ज असल्याचा दावा करण्यात येत असला तरीही यंत्रणा सज्जतेबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच संपर्काचे प्रमुख साधन असलेले बीएसएनएल मात्र संदीग्ध वातावरणातच आहे. त्या कारभारात सुधारणा कधी होणार .