शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मंडणगडात आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा

By admin | Updated: June 9, 2015 01:00 IST

असंख्य त्रुटी : भिंगळोलीतील महावितरण उपकेंद्राचा दूरध्वनी बंदच

मंडणगड : पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्तीचा सामना करता यावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. त्यासाठी बीएसएनल व महावितरणसह अनेक सर्वच खात्यांनी मे महिना तयारीच्या पूर्वनियोजनासाठी घालविला आहे. मात्र, महावितरण कंपनीच्या भिंगळोली येथील सबस्टेशनचा दूरध्वनी गेली पंधरा दिवस बंद असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे आपत्तीच्या वेळी संपर्क साधायचा झाल्यास दूरध्वनी बंद असल्याने गैरसोय होणार आहे. दोन दिवसांपूर्वी विजेच्या कडकडाटसह मान्सूनने ठिकठिकाणी हजेरी लावली. तालुक्यातील पालघर येथील डी. पी.वर सुमारे अर्धा तास स्पार्किंग सुरु होते. यावेळी ग्रामस्थांनी सबस्टेशनवर फोन केला असता फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. पावसाच्या दिवसात तारा तुटणे व स्पार्किंगसारख्या घटना वारंवार घडत असतात. काही वेळा अपघातही होतात. त्यासाठी महावितरणचे स्थानिक व्यवस्थापन नेहमीच सज्ज असते. पावसाळ्यात आपत्ती उद्भवू नये, यासाठी प्रयत्न केले जातात. अजूनही पावसाने हजेरी लावली नसल्याने महावितरणच्या सज्जतेची अद्याप परीक्षा झालेली नाही. ओ. एफ़ सी. केबलद्वारे ग्रामपंचायती इंटनेटनच्या माध्यमातून जगाशी जोडण्याच्या नादात बीएसएनएल कंपनीची दमछाक होत आहे. या योजनेची रत्नागिरी जिल्ह्यात सर्वांत पहिली अंमलबजावणी मंडणगड तालुक्यात झाली, ही अभिमानास्पाद बाब असली तरी काम पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागातील एकेरी रस्त्यांच्या बाजूने ठिकठिकाणी खोदकाम झाल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. गेल्या पंधरा दिवसात लँडलाईन व मोबाईल अनेक वेळा दीर्घ कालावाधीसाठी संपर्कक्षेत्राबाहेर जातात. आपत्तीसाठी सज्ज असल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या कसोटीचा काळ पावसानंतर सुरु होणार आहे. सध्या तरी नागरिकांना विविध कारणांनी समस्यांचा सामना करावा लागत असल्याने नाराजीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)मंडणगड तालुक्यात अपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले.प्रसासकीय यंत्रणा सज्ज असल्याचा दावा करण्यात येत असला तरीही यंत्रणा सज्जतेबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच संपर्काचे प्रमुख साधन असलेले बीएसएनएल मात्र संदीग्ध वातावरणातच आहे. त्या कारभारात सुधारणा कधी होणार .