शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

रत्नागिरीत नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधात हजारोंचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 11:53 IST

रत्नागिरी : नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधात विविध समाजातील सुमारे १५ हजार मोर्चकऱ्यांनी उद्यमनगर भागातील चंपक मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय ...

ठळक मुद्देरत्नागिरीत नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधात हजारोंचा मोर्चाहुसेन दलवाई, डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा

रत्नागिरी : नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधात विविध समाजातील सुमारे १५ हजार मोर्चकऱ्यांनी उद्यमनगर भागातील चंपक मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. हा मोर्चा खासदार हुसेन दलवाई तसेच माजी खासदार, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. मोर्चाचे नियोजन उत्तमरित्या केल्याने अतिशय शांततेत व शिस्तबद्ध रितीने हा मोर्चा पार पडला.सी. ए. ए., एनउधमनगर येथील चंपक मैदान ते चर्मालय, गोडबोले स्टाप, मारुती मंदीर, माळनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत काढण्यात आलेल्या अती विराट मोर्चा मध्ये राजापूर, देवरूख, संगमेश्वर, लांजा व रत्नागिरी येथील हिन्दू मुस्लिम बांधव हजारोच्या संख्यने सहभागी झाले होते. खासदार हुसैन दलवाई,माजी खासदार भालचंद्र मुणगेकर,आमदार हुस्नबानु खलिफे, हाफिज नदीम सिद्दीकी, मिलिंद किर, कुमार शेट्ये, बशीर मुतुर्झा, अभिजित हेगशेटये, रझाक काझी, नगरसेवक सुफियान वणू, अलिमियां काझी, बाळा कचरे, तानाजी कुळ्ये, एल. व्ही. पवार आदी हिन्दू मुस्लिम बांधव मोर्चात सहभागी झाले होते.चंपक मैदान हे मोर्चाचे मुख्य ठिकाण होते. या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व मोर्चेकारी सकाळी ९ च्या सुमारास गोळा होऊ लागले. या ठिकाणी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. त्यानंतर या ठिकाणी जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी उपस्थित मान्यवर खासदार हुसेन दलवाई, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, आमदार हुस्नबानु खलिफे, हाफीज नदीम सिद्दीकी, बशीर मुर्तुर्झा, नगरसेवक सुफयान वणू आदींनी विचार व्यक्त करताना हुकुमशाही पद्धतीने हा कायदा करणाऱ्या केंद्र सरकारवर तोफ डागली.हा कायदा संविधानाची गळचेपी करणार असल्याने देशातील बहुसंख्य लोकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे हा कायदा सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.त्यानंतर हा सर्व जमाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला. हा कायदा रद्द करण्यासंदर्भातील निवेदन राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्यासाठी ते जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले. अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी हे निवदन शिष्टमंडळाकडून स्वीकारले.अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं

टॅग्स :Morchaमोर्चाRatnagiriरत्नागिरी