शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

थिबा राजवाड्यासाठी अजून वर्षभराची प्रतिक्षा - पर्यटकांची होतेय निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:10 IST

राज्यसंरक्षित स्मारक घोषित म्हणून घोषित झालेला येथील थिबा राजवाड्याच्या देखभाल-दुरूस्तीचे काम गेली चार वर्षे संथगतीने सुरू असून अजून या कामाला एक वर्ष लागणार आहे.

ठळक मुद्देकामे जलदगतीने करण्याची मागणी; दोन टप्यातील दुरुस्तीचे काम पूर्ण

मेहरून नाकाडे।रत्नागिरी : राज्यसंरक्षित स्मारक घोषित म्हणून घोषित झालेला येथील थिबा राजवाड्याच्या देखभाल-दुरूस्तीचे काम गेली चार वर्षे संथगतीने सुरू असून अजून या कामाला एक वर्ष लागणार आहे. ही कामे जलदगतीने करुन पर्यटकांसाठी राजवाडा खुला करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

थिबा राजवाडा राज्यसंरक्षित स्मारक घोषित केल्यानंतर दुरूस्तीसाठी मार्च २०११ मध्ये निधी मंजूर झाला. राजवाड्याच्या दुरूस्तीसाठी मार्च २०११ मध्ये निधी आला मात्र मुदतीपूर्व खर्च न पडल्याने निधी पुन्हा शासन दरबारी जमा झाला होता. त्यामुळे जानेवारी २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाकडे दोन कोटीचा प्रस्ताव पुरातत्व विभागाकडून पाठविण्यात आला. त्याला तीन वर्षानंतर (२०१४-१५) मान्यता मिळाली. दुरूस्तीसाठी २ कोटी १७ लाख १२ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला व टप्याटप्याने दुरूस्तीचे काम करण्याचे नियोजन करण्यात आले. सध्यादोन टप्यातील दुरूस्ती पूर्ण झाली असून परिसर विकासाची कामे सुरू आहेत.

दोन्ही टप्प्यात छप्पर दुरूस्ती, कौले बदलणे, गच्ची, सज्जे, खिडक्या, जिने व पानपट्टी, पन्हाळची कामे करण्यात आली. पुरातत्व विभागाच्या सुचनांनुसार संपूर्ण लाकडी काम सागवानी लाकडामध्ये करण्यात आले आहे.कामे सुरू असल्याने राजवाड्याचा मुख्य प्रसाद मात्र पाहता येत नाही. राजवाड्याच्या मागील बाजुला असणारे संग्रहालय पाहून पर्यटकांना परतावे लागते. 

परिसर विकासाची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. दालनाच्या सुशोभिकरणासाठी ९० लाखाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. निधी मिळाल्यानंतर प्रत्येक दालन सुशोभित करून संग्रहालय मांडले जाणार आहे. त्यानंतरच राजवाडा पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. यासाठी अजून वर्षभराचा तरी कालावधी लागेल.- ऋत्विज आपटे, जतन सहाय्यक, पुरातत्व विभाग.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी