शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

‘जिल्हा नियोजन’ला दहा कोटींचा धनलाभ

By admin | Updated: May 30, 2014 01:00 IST

आराखडा १५० कोटींवर; साकव खर्च मर्यादा वाढली

रत्नागिरी : जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या २०१४-१५ या वर्षीच्या आराखड्यासाठी शासनाने दहा कोटी रुपयांचा वाढीव निधी दिल्याने आता हा आराखडा १५० कोटी रुपयांचा झाला आहे. जिल्हा नियोजन समितीतर्फे जिल्ह्यातील विकासकामे केली जातात. समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतूनही वेगळे उपक्रम राबविले जातात. तसेच लोकांच्या मागणीनुसारही अनेक विकासकामे केली जातात. गतवर्षी २०१३-१४ मध्ये राज्य शासनाने १४० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली होती. कोकण पॅकेजअंतर्गत वाडीजोड रस्त्यांसाठी निधी उपलब्ध नसताना सुचविलेली कामे जिल्हा नियोजनमधून पूर्ण करण्यात आली होती. तेव्हापासूनच साकवांसाठी अधिक तरतूद व्हावी, अशी मागणी केली जात होती. साकव बांधण्यासाठी २० लाख रुपयांची मर्यादा होती. आता ही मर्यादा ३५ लाखांपर्यंत नेण्यासाठी राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. यावर्षी वाढीव निधी मिळाला असल्याने या निधीतून प्रामुख्याने साकवांची कामे हाती घेतली जाणार आहेत. गतवर्षी विकासकामांवर १०० टक्के निधी खर्च झाला होता. केवळ एक लाख ८५ हजारांचा निधी अखर्चित होता. यावर्षी पालकमंत्री उदय सामंत यांनी दहा कोटींचा वाढीव निधी मागितला होता. त्यानुसार आता जिल्हा नियोजन समितीला हा निधी मिळाल्याने वार्षिक आराखडा १५० कोटींचा झाला आहे. गतवर्षी निधीचा विनियोग योग्य प्रमाणात झाल्यामुळे जादा रकमेला मंजुरी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)