शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
4
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
5
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
6
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
7
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
8
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
9
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
10
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
11
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
12
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
14
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
15
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
16
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
17
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
18
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
19
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
20
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने करजुवेत टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 14:51 IST

संंगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केलेले असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तातडीने दोन टँकर करजुवे गावात पोहोचल्याने येथील अकरा वाड्यांमधील ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली. त्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत.

ठळक मुद्देग्रामस्थांची गैरसोय दूर -- स्रोत आटल्याने तीव्र पाणीटंचाई- अकरा वाड्यांमध्ये ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल

देवरूख : संंगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केलेले असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तातडीने दोन टँकर करजुवे गावात पोहोचल्याने येथील अकरा वाड्यांमधील ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली. त्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत.मे महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश गावांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावामध्येही सध्या पाण्याचे स्रोत आटल्याने पाणी समस्या भेडसावू लागली आहे. उन्हामुळे पाण्याची पातळी अतिशय खाली गेली आहे. त्यामुळे गावातील लोकांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागत होता.  या गावातील चाफेवाडी, मोरेवाडी, वाकसालवाडी, चांदिवडेवाडी, मावळातली बाचीमवाडी, भोईवाडी, तिसंगवाडी, डावलवाडी, बौद्धवाडी, सुतारवाडी, विचारेकोंड या ११ वाड्यांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने संगमेश्वरचे तहसीलदार संदीप कदम यांच्याकडे सादर केला होता.काही दिवसांपूर्वीच या गावाच्या दौºयावर आलेले रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या गावात दोन टँकर पोहोचले. या टँकरने चाफेवाडी, मोरेवाडी, चांदिवडेवाडी, बाचिमवाडी या वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात आला.  यावेळी संगमेश्वरचे पंचायत समिती सदस्य सुभाष नलावडे, माजी उपसभापती संतोष डावल, करजुवेचे सरपंच शामसुंदर माने, उपसरपंच श्रीकांत नलावडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. गावासाठी दोन टँकर मिळाल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, देवरूख तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना ग्रामस्थांनी धन्यवाद दिले. 

टॅग्स :water transportजलवाहतूकRatnagiriरत्नागिरी