शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

रत्नागिरी जिल्ह्यात १६ गावांवर दरडीची टांंगती तलवार

By admin | Updated: June 6, 2014 00:14 IST

प्रशासन विशेष लक्ष ठेवणार

रत्नागिरी : गेल्या काही वर्षात अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याच्या तसेच दरडी कोसळणाच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात वित्त हानी होत असल्याने यावर्षी अशा गावांवर प्रशासन विशेष लक्ष ठेवणार आहे. जिल्ह्यात अशी १६ गावे असून, त्यात सर्वाधिक गावे दापोली तालुक्यात आहेत.पावसाळा जवळ आला असल्याने जिल्ह्यात उद्भवणार्‍या संभाव्य आपत्तींचा विचार करून जिल्हा प्रशासनाकडून सर्व ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे. गेल्या महिन्यामध्ये सर्व विभागप्रमुखांची बैठका घेऊन त्यांना सूचना देण्यात आली आहे. यावेळी आपत्कालीन सर्व प्रकारच्या आपत्तींचा कसा सामना करावा, याची सविस्तर माहिती सर्व अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ३५00 ते ४000 मिलिमीटर (१४0 ते १६0 इंच) इतका पाऊस पडतो. राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, खेड या तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी पूर येण्याचे प्रकार सातत्याने घडतात. अतिवृष्टीमुळेच दरडी कोसळण्याच्या घटना घडतात.दरडग्रस्त म्हणून नोंंदल्या गेलेल्या १६ गावांवर यंदा विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, तशी आपत्ती उद्भवल्यास त्यासाठीही उपयायोजना करण्यात आली आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास तेथील लोकांच्या स्थलांतराच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)