शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
2
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
3
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
4
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
5
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
6
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
7
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
8
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
9
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
10
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
11
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
12
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
13
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
16
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
17
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
18
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
19
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
20
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)

स्वाभिमान पक्षाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तपासणी नाक्याची जाळपोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2018 5:16 PM

रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तपासणी नाक्यांची महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे

रत्नागिरी :  रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तपासणी नाक्यांची महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. जाळपोळ आणि तोडफोड करणारे १० ते १५ कार्यकर्ते  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते होते, असे तपासणी नाक्यावरील कर्मचाºयांनी सांगितले. तसेच ते ‘स्वाभिमान पक्षाचा विजय असो’ अशा घोषणाही देत असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी उत्पन्न बाजार समितीने रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वसुली नाके उभे केले आहेत. या नाक्यावरून सेस वसुलीचे काम केले जाते. हे काम दिवसरात्र सुरू आहे. मात्र, शासनाच्या जीआरमध्ये अशी कोणतीच तरतूद नाही. त्यामुळे हे नाके पोलीस प्रशासनाने दोन दिवसांत बंद करावे, अन्यथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते आपल्या स्टाईलने ते स्वत: बंद करतील, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. 

त्यानंतर आज रत्नागिरीतल्या परटवणे-उद्यमनगर दरम्यान असलेल्या तपासणी नाक्याची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या नाक्यातल्या सामानाची तोडफोड तसेच काही साहित्य जाळण्यात आलं.  तसेच कुवारबाव येथील तपासणी नाक्याची तोडफोड करण्यात आली. १० ते १५ कार्यकर्त्यांनी ही तोडफोड, जाळपोळ केली. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामे करण्याचं काम सुरु आहे.