शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

घाणेखुंटमधील विद्यार्थ्यांना ‘सुप्रिया’कडून छत्र्या वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:35 IST

चिपळूण : देशाच्या प्रगतीचे शिक्षण हे माध्यम आहे. विद्यार्थी हा समाज उन्नतीचा मूलभूत पाया आहे. याच जाणिवेतून ...

चिपळूण : देशाच्या प्रगतीचे शिक्षण हे माध्यम आहे. विद्यार्थी हा समाज उन्नतीचा मूलभूत पाया आहे. याच जाणिवेतून घाणेखुंट ग्रामपंचायतीकडून सुप्रिया लाईफसायन्स या कंपनीचे मालक सतीश वाघ यांच्याकडे पावसाळी छत्र्यांची मागणी करण्यात आली. त्यानुसार त्वरित कंपनीने २५० छत्र्या उपलब्ध करून दिल्या.

घाणेखुंट गावातील ३ जिल्हा परिषद शाळा व ५ अंगणवाड्यातील मुलांना या छत्र्या देण्यात आल्या. सुप्रिया कंपनीचे धनंजय लाड यांनी मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी कंपनी सदैव अग्रेसर असेल असे सांगितले. सरपंच अंकुश काते यांनी कंपनीचे आभार मानले.

या वेळी सुप्रिया कंपनीचे अधिकारी शैलेश चाळके, ग्रामपंचायत सदस्य लोटे संकेत चाळके, सूरज मोगरे, राजू ठसाळे, संदेश ठसाळे, सूरज महाडिक, अजिंक्य रोकडे, अनिकेत काते, तुषार खताते, खरात गुरुजी, ग्रामस्थ, पालक विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना छत्री उपलब्ध करून दिल्याने जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील सेविकांनी ग्रामपंचायत व कंपनीचे आभार मानले.