शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

चिपळुणात बांधकामे हटवण्यास अजूनही विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 12:56 IST

मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणांतर्गत येणाऱ्या रस्त्यालगतची शहरातील प्रांत कार्यालयाशेजारील झाडे काढण्यासाठी सुरुवात झाली आहे. मात्र, संपादीत जागेतील बांधकामे काढण्यास नागरिकांनी विरोध केला. पावसाळा व गणेशोत्सवानंतर बांधकामे काढावी, अशी मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देचिपळुणात बांधकामे हटवण्यास अजूनही विरोधपावसाळा व गणेशोत्सवानंतर बांधकामे काढावी, अशी मागणी

चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणांतर्गत येणाऱ्या रस्त्यालगतची शहरातील प्रांत कार्यालयाशेजारील झाडे काढण्यासाठी सुरुवात झाली आहे. मात्र, संपादीत जागेतील बांधकामे काढण्यास नागरिकांनी विरोध केला. पावसाळा व गणेशोत्सवानंतर बांधकामे काढावी, अशी मागणी करण्यात आली.दोन वर्षे झाली तरी चिपळुणात चौपदरीकरण काम सुरु नाही. संपादीत केलेल्या जागा मालकांना मोबदला देण्यात आला आहे. बहादूरशेख नाका ते पाग दरम्यान ५११ कुटुंब बाधीत आहेत, तर १४५ इमारती, गाळे, संरक्षक भिंत, पत्र्यांचे शेड, टपऱ्या व अन्य बांधकामासह २२ विहिरी यात नष्ट होणार आहेत.

जमीन संपादीत झालेल्या राष्ट्रीय  महामार्गाने उन्हाळ्यात बांधकामे काढण्याचे आदेश दिले होते. मात्र, पावसाळा सुरू झाल्याने लोकानी जायचे कुठे? असे सांगून त्यास विरोध केला होता. पावसाळ्यात दोन महिने काम बंद होते. शुक्रवारी प्रांत कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोरील वृक्ष तोडण्यात आले.

दुकानेही जेसीबीने हटविण्यात येणार होती. मात्र, स्थानिक दुकानदार, व्यावसायिकांनी विरोध केला व पावसाळा संपताच बाधकामे हटविण्याची मागणी केली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मोरे, माजी नगरसेवक संजय तांबे, शिवसेनेचे कपील शिर्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते तेथे उपस्थित होते.

टॅग्स :ChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी