शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही बेफिकिरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

मागील लॉकडाऊन वेळी मुंबई, पुण्यातील चाकरमानी गावी आल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र, यावेळी तशी परिस्थिती नाही. याउलट ...

मागील लॉकडाऊन वेळी मुंबई, पुण्यातील चाकरमानी गावी आल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र, यावेळी तशी परिस्थिती नाही. याउलट चाकरमानी अजूनही गावी त्या संख्येने आलेले नाहीत. मे महिन्यात उन्हाळी सुट्टीत गावी येणाऱ्या चाकरमान्यांनी यावर्षी गावाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता त्यांनाही दोष देता येणार नाही. याचाच अर्थ गावपातळीवर होणारे कार्यक्रम व अन्य समारंभ त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. अन्यथा शहरात घोंगावणारा कोरोना खेड्यातील दऱ्याखोऱ्यात पोहचूच शकला नसता. त्यामुळे अशा कार्यक्रमात सहभागी होणारे लोकच कोरोनाचे खरे प्रसारक आहेत. त्यांनी अशा कार्यक्रमांवर वेळीच नियंत्रण आणायला हवे. त्यासाठी ग्रामपंचायत व ग्राम कृती दलाने सक्रिय होण्याची गरज आहे. तसेच जनजागृतीच्या माध्यमातून संबंधित लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. तरच ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणात येऊ शकतो. अन्यथा ग्रामीण भागातील अपुऱ्या आरोग्य यंत्रणेत कोरोनाचा सामना करणे कठीण होईल. आजच्या घडीला शहरातील बहुतांश रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अधिक आहे. हा सिलसिला असाच सुरु राहिल्यास ही परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. काही बाजारपेठेत गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र जारी केली आहेत, तर काही दुकानदारांवर दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल केले जात आहेत. याचाच अर्थ प्रशासकीय यंत्रणेवर येऊ घातलेला ताण लक्षात घेण्याची गरज आहे.

- संदीप बांद्रे