शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

रत्नागिरी जिल्ह्यात नळ पाणी पुरवठा योजनांची कामे महिन्यात सुरु करा

By admin | Updated: April 6, 2017 11:59 IST

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांंंचे निर्देश

लोकमत आॅनलाईनरत्नागिरी, दि. ६ : खेड, मंडणगड, दापोली या तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती बदलावी यासाठी या परिसरात नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत विहिरींना तात्काळ मान्यता देऊन कामे तातडीने सुरू करावीत, तसेच पाण्याचे स्त्रोत असलेल्या ठिकाणांचा विकास करुन त्याचा पुरवठ्यासाठी उपयोग करुन घ्यावा, असे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले.मंत्रालयात रत्नागिरी जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनेसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संबंधितांना सूचना देताना कदम बोलत होते. या बैठकीत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अवर सचिव रा.म. घाडगे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, मंडणगड आणि दापोली तालुक्यातील नळपाणी पुरवठा योजनेत, राष्ट्रीय पेय जल योजनेच्या आराखड्यात विहीरी समाविष्ट करून तत्काळ कामे पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी, असे श्री. कदम यांनी यावेळी सांगितले.या परिसरातील ६१ वाडी , वस्त्यांत राबविण्यात येणा-या जिल्हास्तरीय योजना लवकर पूर्ण कराव्यात, तसेच टंचाई आराखड्यानुसार १0 योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यांना तातडीने मान्यता देऊन कामे सुरू करावीत, असेही कदम यांनी सांगितले. टंचाईसदृश गावांचा जलयुक्त शिवार योजनेंतर्गत समावेश करावा, असेही ते म्हणाले.