शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पासपोर्ट कार्यालय पुन्हा रत्नागिरीत करा

By admin | Updated: November 8, 2015 23:36 IST

काँग्रेस अल्पसंख्यांक सेल : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

रत्नागिरी : येथून मुंबई येथे हलविण्यात आलेले पासपोर्ट कार्यालय रत्नागिरीत पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देण्यात आले.पासपोर्ट कार्यालय मुंबई येथे गेल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील हज यात्रेला जाणाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यांना शारीरिक, मानसिक त्रास तसेच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा होणारा त्रास दूर करून पासपोर्ट कार्यालय पुन्हा रत्नागिरीत सुरू करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन यांचे नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी जर पासपोर्ट कार्यालय रत्नागिरीत सुरू करणे शक्य नसेल तर किमान दोन महिन्यांनी १० दिवसांचा कॅम्प लावणेबाबत जिल्हाधिकारी यांना विनंती करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी ही आपली अडचण दूर करू, असे आश्वासन दिले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रशीद साखरकर, शकील गवाणकर, सुहेल मुकादम, अंजुम रावल, सिकंदर खान, आतिफ साखरकर, खालीद तांबे, निसार बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)पासपोर्ट कार्यालय मुंबईत हलवल्याने हज यात्रेकरुंचे हाल.किमान दोन महिन्यांनी कॅम्प लावण्याचे आवाहन.