शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
2
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
3
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
4
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
5
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
6
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
7
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
8
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
9
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
10
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
11
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
12
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
13
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
14
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
15
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
16
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
17
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
18
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
19
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
20
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)

पासपोर्ट कार्यालय पुन्हा रत्नागिरीत करा

By admin | Updated: November 8, 2015 23:36 IST

काँग्रेस अल्पसंख्यांक सेल : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

रत्नागिरी : येथून मुंबई येथे हलविण्यात आलेले पासपोर्ट कार्यालय रत्नागिरीत पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देण्यात आले.पासपोर्ट कार्यालय मुंबई येथे गेल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील हज यात्रेला जाणाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यांना शारीरिक, मानसिक त्रास तसेच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा होणारा त्रास दूर करून पासपोर्ट कार्यालय पुन्हा रत्नागिरीत सुरू करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन यांचे नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी जर पासपोर्ट कार्यालय रत्नागिरीत सुरू करणे शक्य नसेल तर किमान दोन महिन्यांनी १० दिवसांचा कॅम्प लावणेबाबत जिल्हाधिकारी यांना विनंती करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी ही आपली अडचण दूर करू, असे आश्वासन दिले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रशीद साखरकर, शकील गवाणकर, सुहेल मुकादम, अंजुम रावल, सिकंदर खान, आतिफ साखरकर, खालीद तांबे, निसार बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)पासपोर्ट कार्यालय मुंबईत हलवल्याने हज यात्रेकरुंचे हाल.किमान दोन महिन्यांनी कॅम्प लावण्याचे आवाहन.