शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रत्नागिरी: स्मार्ट ग्राममध्ये पाचल प्रथम, ४० लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 15:48 IST

सन २०१७-१८चे स्मार्ट ग्राम योजनेचे पुरस्कार जाहीर झाले असून, प्रथम क्रमांक राजापूर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीने पटकावला आहे. पाचल ग्रामपंचायतीला ४० लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे.

ठळक मुद्देस्मार्ट ग्राममध्ये पाचल प्रथमरत्नागिरी जिल्हा : ४० लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार

रत्नागिरी / पाचल : सन २०१७-१८चे स्मार्ट ग्राम योजनेचे पुरस्कार जाहीर झाले असून, प्रथम क्रमांक राजापूर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीने पटकावला आहे. पाचल ग्रामपंचायतीला ४० लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे.या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली. या समितीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, कृषी विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता बांधकाम, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, मुख्या लेखा व वित्त अधिकारी यांचा समावेश होता. या समितीने ग्रामपंचायतीला भेट देऊन केलेल्या गुणांकानुसार पाचल ग्रामपंचायतीला स्वच्छतेत १४, व्यवस्थापनात १८, दायित्व १२, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरणात २० पारदर्शकता व पर्यावरणात ९ असे एकून ७३ गुण मिळाले.या ग्रामपंचायतीला यापूर्वी निर्मळ ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना, स्वच्छता भारत मिशनअंतर्गत पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. स्मार्ट ग्राम पाचलमधील सर्व शाळा, अंगणवाड्या, आरोग्य विभाग, पाचल हायस्कूल, खापणे महाविद्यालय, पोलीस स्थानक, महावितरण कंपनी, सर्व बचत गट, सहकारी सेवा सोसायट्या आदींनी यासाठी महत्त्वाचे योगदान दिले.

स्मार्ट ग्रामसाठी सर्वांचे सहकार्य लाभल्याबद्दल सरपंच अपेक्षा मासये, उपसरपंच किशोर नारकर, ग्रामविकास अधिकारी ए. जे. नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य आत्माराम सुतार, सिध्दार्थ जाधव, विनायक सक्रे, शंकर पाथरे, पूर्वा पाथरे, रजिया गडकरी, विजया तेलंग, श्रध्दा जाधव, मनीषा बेर्डे, तेजल सुतार यानी सर्वांचे आभार मानले.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी