शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

रत्नागिरीत महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 14:21 IST

गेल्या तीन वर्षापासून महसूल कर्मचाºयांच्या मागण्यांची पुर्तता शासनाकडून झाली नसल्याने अखेर पुरवठा विभागाबरोबरच या कर्मचाºयांनी आता महसूल विभागाचे कामही आजपासून बंद केले आहे. जोपर्यंत या मागण्यांची पुर्तता होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा निर्धार संघटनेने केला आहे.

ठळक मुद्देमागण्यांची पुर्तता होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार३ आॅक्टोबरपासून महसूल कर्मचाऱ्यांचे कामकाज बंद आंदोलन जिल्ह्यातील ४५० कर्मचारी सहभागी

रत्नागिरी,१० : गेल्या तीन वर्षापासून महसूल कर्मचाºयांच्या मागण्यांची पुर्तता शासनाकडून झाली नसल्याने अखेर पुरवठा विभागाबरोबरच या कर्मचाºयांनी आता महसूल विभागाचे कामही आजपासून बंद केले आहे. जोपर्यंत या मागण्यांची पुर्तता होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा निर्धार संघटनेने केला आहे.

२०१२ पासून महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. दरवर्षी हे कर्मचारी आंदोलन करीत आहेत. मात्र, शासनाने याकडे पुर्णत: दुर्लक्ष केलेले आहे. त्यातच पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदोन्नतीची पदे सरळसेवेतून थेट भरली जावीत तसेच पुरवठा विभागाची स्वतंत्र आस्थापना करावी, असा निर्णय शासनाने घेतला आहे.

या निर्णयामुळे महसूल विभागाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर प्रत्यार्पित होऊन पदावनत व अतिरिक्त ठरतील. परिणामी बेकारीच्या संकटाला सामोरे जावे लागेल, या भीतीने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

याबाबत महसूलमंत्री यांच्याशी राज्य संघटनेने चर्चा करूनही काहीच कार्यवाही झालेली नाही. महसूल विभागातील या निर्णयांना स्थगिती मिळावी, या मागणीसाठी गेल्या ३ आॅक्टोबरपासून महसूल कर्मचाऱ्यांनी राज्यभरच पुरवठा विभागाचे कामकाज बंद केले आहे.

या संपात जिल्ह्यात चतुर्थ श्रेणी ते पदोन्नत नायब तहसीलदार मिळून जिल्ह्यातील ४५० कर्मचारी सहभागी झाली आहेत. आज सकाळी येथील तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या महापुरूष मंदिरात रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघांची बैठक झाली.

यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. जोपर्यंत शासन दखल घेणार नाही, तोपर्यंत माघार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला