शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
5
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
6
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
7
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
8
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
9
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
10
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
11
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
12
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
13
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
14
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
15
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
16
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
17
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
18
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
19
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
20
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी केली वाहने परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:46 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना शासकीय गाड्या जिल्हा निवडणुक शाखेकडे जमा केल्या.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी केली वाहने परतस्वत:च्या वाहनांचा वापर करावा लागणार

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना शासकीय गाड्या जिल्हा निवडणुक शाखेकडे जमा केल्या.

लोकसभा निवडणुक जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर २३ मे रोजी निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीनिमित्ताने देशभरात आचारसंहिला लागू करण्यात आली आहे.

या आचारसंहितेमुळे सर्वच लोकप्रतिनिधींना कोणत्याही शासकीय वाहनाचा वापर करता येणार नाही. तसेच कोणत्याही विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजनही करण्यास बंदी घालण्यात आली आहे.जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी, उपाध्यक्ष संतोष गोवळे, शिक्षण व वित्त सभापती सहदेव बेटकर, समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ, महिला व बालकल्याण सभापती साधना साळवी आणि जिल्ह्यातील नऊही पंचायत समितीच्या सभापतींनी आपल्या ताब्यातील शासकीय वाहने वापरतात.

लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहने निवडणुक विभागाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. ते आदेश आज पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाले.

त्यानंतर त्यांनी निवडणुक विभागाकडे शासकीय वाहने जमा केली. त्यामुळे आता या सर्व पदाधिकाऱ्यांना निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत दौरे करताना किंवा कार्यालयात येताना स्वत:च्या वाहनांचा वापर करावा लागणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Ratnagiriरत्नागिरी