शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

रत्नागिरी : कोकण परिमंडलांतर्गत महावितरणकडून विक्रमी वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 17:49 IST

सध्या महावितरणने वसुली मोहिमेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आॅक्टोबरअखेर रत्नागिरी जिल्ह्यातून ७ कोटी २८ लाख २३ हजार रूपयांचीे वसुली करण्यात आली आहे. कोकण परिमंडलांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८ कोटी ८७ लाख ४२ हजार रूपयांची वसुली करण्यात आली असून, कोकण परिमंडलांतर्गत एकूण १६ कोटी १५ लाख ६५ हजार रूपयांची वसुली करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे महावितरणकडून विक्रमी वसुलीकोकण परिमंडलांतर्गत १६ कोटी १५ लाख ६५ हजार रूपये वसूल

रत्नागिरी : सध्या महावितरणने वसुली मोहिमेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आॅक्टोबरअखेर रत्नागिरी जिल्ह्यातून ७ कोटी २८ लाख २३ हजार रूपयांचीे वसुली करण्यात आली आहे. कोकण परिमंडलांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८ कोटी ८७ लाख ४२ हजार रूपयांची वसुली करण्यात आली असून, कोकण परिमंडलांतर्गत एकूण १६ कोटी १५ लाख ६५ हजार रूपयांची वसुली करण्यात आली आहे.कोकण परिमंडलातील ७७ हजार १०६ घरगुती ग्राहकांकडून एकूण ७ कोटी ३४ लाख ९६ हजाराची वसुली करण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ३४ हजार ५२७ ग्राहकांकडून ३ कोटी २९ लाख १६ हजार, तर सिंधुदुर्गच्या ४२ हजार ५७९ ग्राहकांकडून ४ कोटी ५ लाख ८ हजार रूपये वसूल करण्यात यश आले आहे.वाणिज्य विभागातील कोकण परिमंडलांतर्गत ९ हजार १८४ ग्राहकांकडून ३ कोटी १४ लाख ५० हजार रूपये वसूल करण्यात आले असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ४ हजार ४१२ ग्राहकांकडून एक कोटी ३५ लाख ५४ हजार रूपयांची वसुली केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ हजार ७७२ ग्राहकांनी १ कोटी ३५ लाख ५४ हजार रूपये भरले आहेत. औद्योगिकच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार ४ ग्राहकांनी ४५ लाख ९ हजार, तर सिंधुदुर्गच्या ९६४ ग्राहकांनी ७२ लाख ६ हजार मिळून एकूण १ हजार ९६८ ग्राहकांनी १ कोटी १७ लाख ६९ रूपये भरले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील कृषीच्या २ हजार ६३६ ग्राहकांनी १८ लाख ८४ हजार, तर सिंधुदुर्गच्या ३०२५ ग्राहकांनी २८ लाख ५२ हजार मिळून एकूण ५ हजार ६५१ ग्राहकांनी ४७ लाख ३६ हजार रूपये भरले आहेत. आरसीआयच्या रत्नागिरी जिल्ह्यातील ३९ हजार ९४३ ग्राहकांनी ५ कोटी ९ लाख ७९ हजार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४८ हजार ३१५ ग्राहकांकडून ६ कोटी ५७ लाख ३६ हजार मिळून एकूण ८८ हजार २५८ ग्राहकांनी ११ कोटी ६७ लाख १५ हजार रूपये भरले आहेत. सार्वजनिक पथदीपांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ४७६ स्थानिक स्वराज्य संस्थांनी १ कोटी १८ लाख १२ हजार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५१७ संस्थांनी १ कोटी २९ लाख ६७ हजार मिळून एकूण ९९३ स्थानिक स्वराज्य संस्थांनी महावितरणकडे २ कोटी ४७ लाख ७९ हजार रूपये भरले आहेत.सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील ६३० ग्राहकांकडून ३५ लाख २२ हजार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६७५ ग्राहकांकडून ५५ लाख ६ हजार मिळून एकूण एक हजार ३०५ ग्राहकांकडून ९० लाख ८२ हजारांची वसुली करण्यात आली आहे. सार्वजनिक व्यवस्थेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ८३९ ग्राहकांकडून ३४ लाख ३४ हजार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७६८ ग्राहकांकडून १३ लाख ८ हजार मिळून एकूण एक हजार ६०७ ग्राहकांकडून ४८ लाख १४ हजारांची वसुली करण्यात आली आहे. इतर ग्राहकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १७० ग्राहकांकडून ११ लाख ९२ हजार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८८ ग्राहकांकडून ११ लाख ९२ हजार मिळून एकूण २५८ ग्राहकांकडून १४ लाख ३८ हजार वसूल करण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी