शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

रत्नागिरी : पाच वर्षानंतर कमी पाऊस

By admin | Updated: October 6, 2014 22:33 IST

दहा वर्षात दुसऱ्यांदा पावसाने रडवले

रत्नागिरी : गेल्या दहा वर्षात यावर्षी दुसऱ्यांदा शासकीय प्रमाणकापेक्षा सरासरी पाऊस कमी पडला आहे. २००९ साली यंदापेक्षाही पाऊस कमी झाला होता. पुन्हा पाच वर्षांनंतर कमी पाऊस झाला आहे.शासकीय प्रमाणकानुसार रत्नागिरी जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी ३३६४ मिलिमीटर इतका पाऊस होतो. मात्र, २००९ साली या चार महिन्यात झालेला पाऊस सरासरी २८६७ मिलिमीटर इतका नोंदला गेला आहे. म्हणजे या प्रमाणकापेक्षा ५२७ मिलिमीटर इतका कमी झाला होता. तसेच यावर्षीही ३० सप्टेंबरपर्यंत सरासरी ३०१५ मिलिमीटर म्हणजे ३५० मिलिमीटरने कमी झाला आहे. सन २००९च्या आॅगस्ट महिन्यापर्यंत पडलेला पाऊस सर्वात कमी (२२८२ मिलिमीटर) तसेच यावर्षीही आॅगस्ट २०१४ पर्यंत पडलेला पाऊस (२४९६.५४) मिलिमीटर असून, २००९ सालापेक्षा थोडासा जास्त असला तरी या दहा वर्षात दुसऱ्यांदा पर्जन्यमान कमी झालेले आहे.या दहा वर्षाच्या कालावधीत २०११ साली सर्वाधिक पाऊस (सरासरी ४६८० मिलिमीटर) झाला होता. म्हणजेच शासकीय प्रमाणकापेक्षा १३१६ मिलिमीटरने अधिक झाला होता. २००७, २०१० आणि २०१३ सालीही पर्जन्यमान शासकीय प्रमाणकापेक्षा ७०० मिलिमीटरपेक्षा अधिक सरासरीने पडला होता. रत्नागिरी जिल्ह्यात दशकभरात यंदा कमी पाऊस पडला. पाच वषार्नंतर ही वेळ आल्याने आॅक्टोबरमध्येच पुढील पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. दशकभरात २०११ साली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडल्याने त्यावेळी ठिकठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. यंदा उशिरा पाऊस सुरू झाला. आॅक्टोबरमध्येही पाऊस पडत राहिला असला तरी शासकीय प्रमाणकानुसार यंदा पाऊस कमी पडला. या कमी पावसाचा परिणाम गंभीर होऊ शकेल. (प्रतिनिधी)दशकभराचे पर्जन्यमानसनआॅगस्टसप्टेंबर२००४२९६१३२७८२००५३२४०३९१३२००६३१८८३७९५२००७३३८२४१६५२००८२६२५३३५५२००९२२८२२८३७२०१०३४५६४१३०२०११४१३५४६८०२०१२३०२५३५८६२०१३३७५०४११६२०१४२४९७३११६शासकीय प्रमाणकापेक्षा कमी पाऊस.चार महिन्यांत ३३६४ मिलिमीटर पाऊस.२०११ साली पडला होता सर्वाधिक पाऊस. यंदाच्या कमी पावसामुळे पाणी टंचाईची भीती.