शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

दिल्लीवासींना चाखता येणार रत्नागिरी हापूस आंब्याची चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 05:32 IST

पुढच्या आठवड्यात होणार १५० पेट्या रवाना

रत्नागिरी : आपल्या अवीट गोडीसाठी प्रसिद्ध असणारा रत्नागिरीच्या हापूस आंब्याची चव आता दिल्लीवासीयांना चाखता येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या कंपनीकडून शेतकऱ्यांकडून थेट आंबा खरेदी सुरू आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात १५० पेट्या हापूस आंबा दिल्लीला पाठविण्यात येणार आहे.मुंबईच्या बाजारात पसंती मिळाल्यानंतर आता दिल्लीच्या बाजारपेठेत रत्नागिरीचा सेंद्रिय हापूस पाठविण्यात येणार आहे. रासायनिक खते, कीटकनाशके याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यामुळे कृषी विभागाकडून सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यात येत आहे. रत्नागिरी तालुक्यातील वाटद परिसरातील शेतकºयांनी सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला आंबा काढणीयोग्य झाला असून, त्याची तोडणी सुरू झाली आहे.या सेंद्रिय आंब्यासाठी दर निश्चित करण्यात आला असून थेट शेतकºयांकडून आंबा खरेदी केला जात आहे. यामुळे शेतकºयांचा वाहतूक खर्च, हमाली, दलालीचा खर्च वाचला आहे. घरबसल्या शेतकºयांना आंबा विक्रीतून चांगला दर मिळत आहे. सेंद्रिय आंब्याला मुंबईतील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आंबा दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. मुलुंडच्या अनघा सावंत यांच्या मदतीने राजधानी एक्स्प्रेसमधून हा आंबा दिल्ली बाजारपेठेत पाठविण्यात येणार आहे. यासाठी १०० किलोमागे ६५० रुपये वाहतूक खर्च व ८० रुपये हमालीसाठी खर्च येणार आहे.पहिल्या टप्प्यात आंब्याच्या १०० पेट्या मुंबईला!रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकºयांच्या कंपनीतर्फे हापूस आंब्याच्या आलेल्या मागणीच्या नोंदणीनुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातून शंभर पेट्या मुंबईला पाठविण्यात आल्या होत्या. सेंद्रिय आंब्यासाठी आता दिल्ली येथून मागणी आली आहे.

टॅग्स :Mangoआंबा