शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : दिवसाला महिला, मुलींवर अत्याचार, विकृतीला सरकार पाठीशी घालीत आहे : चित्रा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 15:28 IST

आज दिवसाला अनेक महिला, मुलींवर अत्याचार होत आहेत़ या विकृतीला सरकार पाठीशी घालीत आहे़ त्यामुळे शाळकरी, कॉलेजच्या मुली याला बळी पडत आहेत़ असे अनेक गंभीर प्रश्न आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रसेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़. 

ठळक मुद्दे दिवसाला महिला, मुलींवर अत्याचार, विकृतीला सरकार पाठीशी घालीत आहे : चित्रा वाघकोकण संपर्क दौऱ्यानिमित्ताने महिला प्रदेशाध्यक्ष रत्नागिरीत

रत्नागिरी : आज दिवसाला अनेक महिला, मुलींवर अत्याचार होत आहेत़ या विकृतीला सरकार पाठीशी घालीत आहे़ त्यामुळे शाळकरी, कॉलेजच्या मुली याला बळी पडत आहेत़ असे अनेक गंभीर प्रश्न आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रसेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़. 

महिला प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ कोकण संपर्क दौऱ्यानिमित्ताने रत्नागिरीत आल्या होत्या़ त्या पुढे म्हणाला, राज्य सरकारने गेली चार वर्षे केवळ आश्वासने दिली़ त्या आश्वासनाचे कुठेही फलीत झालेले आपल्याला पहायला मिळत नाही़ चार वर्षे पूर्ण झाल्याने सरकारकडून राज्यात महागाई वाढली, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार यांचे सेलीबे्रशन सुरु आहे. देशात आणि राज्यात फार भीषण परिस्थिती असल्याचा आरोप वाघ यांनी केला़.गोरगरिबांच्या तोंडचा गोड घास या सणासुदीच्या दिवसांत पळवून नेण्याचं पाप या सरकारने केलंय़ हेच अच्छे दिन आहेत का, असे विचारण्याची आज वेळ आली आहे़ रेशन दुकांनावर गहू, तांदूळ, साखर नाही़ ज्या ठिकाणी गहू, तांदूळ आहे तेथे तूरीची डाळ जबरदस्तीने गरीबांच्या माथी मारली जात आहे, अशी परिस्थिती आहे़.

या सरकारचं ५० टक्के जनसंख्येवर विश्वास राहिलेला नाही़ कारण आता बायोमेट्रिक पध्दत आणली़ या आधी धान्य सर्वांना मिळायचं़ आता मात्र थमइंप्रेशनशिवाय धान्य मिळत नाही़ बरेच लोक वयोवृध्द आहेत़ ते रेशन दुकानांपर्यंत येवू शकत नाहीत़ अशानाही तेथेपर्यंत जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती या सरकारने निर्माण केली असल्याचा आरोप वाघ यांनी केला़.

विकृतीला शाळकरी, कॉलेजच्या मुली याला बळी पडत आहेत़ असे अनेक गंभीर प्रश्न आहेत़ असे अनेक प्रश्न घेऊन आपण जनतेसमोर जात आहोत़ कशा पध्दतीने हे सरकार फसवे आहे़ हे लोकांसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे़ तसेच जनतेमध्ये या सरकारकडून फसवणुक झाल्याची भावना निर्माण झाल्याचे आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे़ आश्वासने पूर्ण करु शकलेले नाही़ म्हणूनच येणाऱ्या दिवसांमध्ये परिवर्तन निश्चित दिसेल़ आणि या सरकारला त्यांची जागा दाखविण्याचे काम ही महाराष्ट्राची जनता करील, असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला़,यावेळी राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये, अल्पसंख्यांक नेते बशीर मुर्तुझा, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर, नगरसेवक मुसा काझी आणि इतर कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या़

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघRatnagiriरत्नागिरी