शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही ऊन -पावसाचाच खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 15:36 IST

रत्नागिरी : जून - जुलै या ऐन पावसाच्या कालावधीत पाठ फिरवलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्यातही ऊन - पावसाचा खेळ खेळण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे हवामान खात्याचे इशारे धुडकावणाºया वरूणराजामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना उन्हाळ्याचा अनुभव घ्यावा लागत आहे.

रत्नागिरी : जून - जुलै या ऐन पावसाच्या कालावधीत पाठ फिरवलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्यातही ऊन - पावसाचा खेळ खेळण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे हवामान खात्याचे इशारे धुडकावणाºया वरूणराजामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना उन्हाळ्याचा अनुभव घ्यावा लागत आहे.जिल्ह्यात दरवर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये ३३६४ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता.गतवर्षीच्या तुलनेने जून महिन्यापासूनच पावसाचे प्रमाण कमी आहे. गतवर्षी याच कालावधीमध्ये सरासरीपेक्षा ९४ टक्के पाऊस झाला होता. तर यावर्षी केवळ ६८ टक्के पाऊस झाला आहे.जुलै महिन्यातही पाऊस फारसा समाधानकारक नव्हता. आॅगस्ट महिन्याच्या दहा तारखेपर्यंत जिल्ह्यात पाऊस गायबच होता. जिल्हाभर हीच स्थिती आहे. त्यानंतर अधुनमधून पाऊस बरसण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून रात्रीच्यावेळी जोरदार पाऊस पडत असला, तरी दिवसभर उन्हाचा कडाका असल्याने वातावरणात अजूनही गारवा आलेला नाही. त्यातच दिवसभर कडाक्याचे ऊन पडू लागल्याने उन्हाळ्याप्रमाणे उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.