शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

धुक्यात हरवला रत्नागिरी जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 11:48 IST

उत्तरेकडे होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे कोकणपट्ट्यात थंडीची चाहुल लागू लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून गुलाबी थंडीमुळे रत्नागिरी धुक्यात हरवल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरीचे किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत आल्याने थंडी जाणवू लागली आहे.

ठळक मुद्देधुक्यात हरवला रत्नागिरी जिल्हाकोकणपट्ट्यात थंडीची चाहुल

रत्नागिरी : उत्तरेकडे होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे कोकणपट्ट्यात थंडीची चाहुल लागू लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून गुलाबी थंडीमुळे रत्नागिरी धुक्यात हरवल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरीचे किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत आल्याने थंडी जाणवू लागली आहे.यावर्षी बदलत्या हवामानाचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अवकाळी पावसाने आपला मुक्काम ऑक्टोबर महिन्यापर्यंत ठेवल्याने थंडीदेखील लांबली आहे. त्यामुळे साऱ्यांनाच थंडीची प्रतीक्षा आहे. दिवाळीपासून सुरू होणारी थंडी अद्याप सुरू न झाल्याने साऱ्यांनाच उष्म्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

मात्र, शुक्रवारपासून पहाटेच्यावेळी काहीशी थंडी जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात थंडीचे प्रमाण चांगले असल्याने हुडहुडीमुळे शेकोट्या पेटू लागल्या आहेत. नदीकाठचा भाग दाट धुक्याच्या झालरीने व्यापून गेल्याचे चित्र दिसू लागले आहे.आंबा मोहोरासाठी आवश्यक असणारी थंडी शुक्रवारपासून जाणवू लागल्याने आंबा बागायतदार सुखावले आहेत. पुढील काही दिवसात थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रत्नागिरीचे किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत आले आहे. रविवारी दिवसभर हवेत गारठा जाणवत होता. आठवडाभरात हे प्रमाण अजून खाली येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :environmentपर्यावरणRatnagiriरत्नागिरी