शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

रत्नागिरी जिल्हा रुग्णालय पडणार आजारी

By admin | Updated: September 9, 2014 23:46 IST

करार संपुष्टात : अस्थायी तिघे डॉक्टर्स होणार कमी

रत्नागिरी : येत्या आठवडाभरात जिल्हा शासकीय रुग्णालयातील तीन अस्थायी डॉक्टर्सचा करार संपुष्टात येणार असून, त्यामुळे रुग्णालयातील रिक्त पदांची जंत्री आणखी वाढणार आहे. करार संपलेल्या अस्थायी डॉक्टर्सना पुनर्नियुक्ती न देण्याच्या शासन निर्णयामुळे या तीनही डॉक्टर्सना वाढीव मुदत मिळू शकत नाही. त्याचा फटका आता सामान्य रुग्णाला बसणार आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये असलेल्या अस्थायी डॉक्टर्सना पुन्हा वाढीव नियुक्ती न देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा फटका रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला बसणार आहे. रुग्णालयातील वातावरणामुळे व राजकीय दबावामुळे जिल्हा रुग्णालयात परजिल्ह्यातील डॉक्टर्स येण्यास अनुत्सूक असतात. त्यातच अस्थायी डॉक्टर्सचा करार न वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे कशी भरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा रुग्णालयातून सर्वसामान्यांना अत्यावश्यक सेवा मिळू लागल्या आहेत. सध्या रुग्णालयातील काही पदे रिक्त असतानाही सेवेत असलेले कर्मचारी व अधिकारी आपापल्या परीने रुग्णांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, अस्थायी डॉक्टर्सच्या संपुष्टात येणाऱ्या करारामुळे रुग्णालयाचेच आजारपण वाढण्याची शक्यता आहे.या रुग्णालयात डॉक्टर्सची ३२ पदे मंजूर असून, सध्या १४ जागा रिक्त आहेत. १८ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फ त रुग्णालयाचा कारभार हाकला जात आहे. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाह्य रुग्ण विभागात सेवेसाठी नेमता येत नसल्याने या विभागातील सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी काही तास बाकी असल्याने या ठिकाणी अन्य डॉक्टर्सची नियुक्ती होणेही अशक्यप्राय बनले आहे. त्यामुळे पुढील दोन महिनेतरी डॉक्टर्सची नियुक्ती रखडणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील आरोग्य विभागाचे कामकाज कोलमडणार आहे. (प्रतिनिधी)तिघा डॉक्टर्सचा करार येणार संपुष्टात.शासनाच्या निर्णयामुळे करार वाढवता येणार नाही.रत्नागिरीत येण्यास अनुत्सूक असणाऱ्या डॉक्टर्समुळे रिक्त पदे वाढणार.