शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींचा आराखडा रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 15:43 IST

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग कसा करावा, त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने दिले होते. मात्र, जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींनी अजूनही हे आराखडे तयार केले नसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींचा आराखडा रखडला पंधरावा वित्त आयोग, तातडीने कामाच्या सूचना

रत्नागिरी : पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग कसा करावा, त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने दिले होते. मात्र, जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींनी अजूनही हे आराखडे तयार केले नसल्याचे समोर आले आहे.जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतींच्या हद्दीत येणाऱ्या भागाचा विकास कसा करावा, त्याची आखणी चौदावा वित्त आयोगाची मुदत संपण्यापूर्वीच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चौदावा वित्त आयोग ३१ मार्च २०२० रोजी संपत आहे. त्यापूर्वी पंधराव्या वित्त आयोगासाठीचे हे विकास आराखडे तयार करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, सदस्य तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे सभापती, अध्यक्ष या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाचा निधी कसा खर्च करावा, यासाठी आतापासून नियोजन करण्याच्या दृष्टीने सर्व ग्रामपंचायतींना विकास आराखडे तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. हे विकास आराखडे २० डिसेंबरपूर्वी ग्रामपंचायतींनी सादर करावेत, असे आदेश देण्यात आले होते.जिल्ह्यातील तब्बल ७९९ ग्रामपंचायतींनी आराखडे तयार करुन ते सादर केले. मात्र, ४७ ग्रामपंचायतींनी अजूनही आराखडे तयारच केलेले नसल्याने ते अद्यापही सादर केलेले नाहीत. त्याबद्दल त्यांना आराखडे तत्काळ सादर करण्याच्या कडक सूचना जिल्हा परिषदेकडून देण्यात आल्या आहेत.विविध योजनांचा समावेशपंधराव्या वित्त आयोगासाठी गावचा आराखडा तयार करताना त्यामध्ये गावातील रस्ते, आरोग्य, शिक्षण, मानव विकासावर २५ टक्के, महिला व बालकल्याणासाठी १० टक्के तसेच मागासवर्गीयांच्या लोकसंख्येनुसार त्यावरील खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या विविध मुद्द्यांच्या आधारे हे पंचवार्षिक आराखडे तयार करण्याचे आदेश जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरी