शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रत्नागिरी :  बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व्यवहार ठप्प, बँक आॅफ महाराष्ट्रसमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 17:08 IST

न्याय्य वेतनवाढ मिळावी, अकरावा द्वीपक्ष करार व्हावा, १ ते ७पर्यंतच्या श्रेणीतील सर्व अधिकारी यामध्ये समाविष्ट करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी विविध बँका व पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवस देशव्यापी संप पुकारला आहे.शहरातील गाडीतळ येथील बँक आॅफ महाराष्ट्रसमोर निदर्शने केली. जिल्ह्यात हा संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा येथील संघटनांनी केला आहे.

ठळक मुद्दे बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व्यवहार ठप्पबँक आॅफ महाराष्ट्रसमोर निदर्शने

रत्नागिरी : न्याय्य वेतनवाढ मिळावी, अकरावा द्वीपक्ष करार व्हावा, १ ते ७पर्यंतच्या श्रेणीतील सर्व अधिकारी यामध्ये समाविष्ट करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी विविध बँका व पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवस देशव्यापी संप पुकारला आहे.शहरातील गाडीतळ येथील बँक आॅफ महाराष्ट्रसमोर निदर्शने केली. जिल्ह्यात हा संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा येथील संघटनांनी केला आहे.युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स या शिखर संघटनेने पुकारलेल्या संपात ए. आय. बी. ई. ए., ए. आय., ओ. बी. सी., ए. आय. बी. ओ. ए.सह एकूण ९ संघटना सहभागी झाल्या आहेत. इंडियन बँक असोसिएशन व भारत सरकारचा २ टक्के पगारवाढीचा प्रस्ताव नाकारण्यासाठी हा संप करण्यात आला आहे.रत्नागिरीतही या संपात सर्व राष्ट्रीयीकृत बँका, स्टेट बँक आॅफ इंडिया तसेच जुन्या खासगी बँकांतील कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. रत्नागिरी शहर बँक कर्मचारी समन्वय समितीचे चिटणीस राजेंद्र गडवी यांनी यावेळी विचार व्यक्त केले. आज गाडीतळ येथील बँक आॅफ महाराष्ट्रसमोर निदर्शने करण्यात आली. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रStrikeसंपRatnagiriरत्नागिरी