शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

रत्नागिरीत पावसाचं रौद्र रूप, काही बोटी व मच्छिमार अडकल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 16:07 IST

रत्नागिरी, दि. 19 - रत्नागिरीत गेल्या तीन दिवसांपासून जोरदार कोसळणा-या पावसाने आज रौद्र रुप धारण केले आहे. अतिवृष्टी आणि ...

रत्नागिरी, दि. 19 - रत्नागिरीत गेल्या तीन दिवसांपासून जोरदार कोसळणा-या पावसाने आज रौद्र रुप धारण केले आहे. अतिवृष्टी आणि खवळलेला समुद्र यामुळे दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे तीन बोटी बुडाल्या आहेत. सुदैवाने स्थानिकांच्या सहकार्याने त्या बोटींवरील सर्व खलाशांना वाचवण्यात यश आले आहे. पण समुद्रात काही बोटी व मच्छिमार अडकल्याची भीती  व्यक्त केली जात आहे. 

खवळलेल्या समुद्रामुळे आंजर्ले खाडीत तीन  बोटी बुडाल्याची घटना आज दुपारी घडली. बोटीवरील 10 जणांना स्थानिकांनी वाचविले आहे. त्याचदरम्यान सुवर्णदुर्ग किल्याशेजारी एक बोट खडकावर आदळून फुटली आहे. सुदैवाने त्यात कोणीही नव्हते. समुद्रात काही बोटी व मच्छिमार अडकल्याची भीती  व्यक्त केली जात आहे.          

या पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. दापोली तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसला असून, हर्णेतील बाजार मोहल्यात अनेक घरात पावसाचे पाणी घुसले आहे. अतिवृष्टीमुळे  दापोली तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. समुद्रात  वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने सुमारे 700 मच्छिमार बोटींनी किनारा गाठला आहे.