शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

रत्नागिरीतील गुहागरात सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा

By अरुण आडिवरेकर | Updated: June 30, 2023 19:19 IST

संकेत गाेयथळे गुहागर : वर्षभरापूर्वी स्थापन झालेले सरकार घटनाबाह्य असून, या सरकारविराेधात ताशेरे ओढत शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटातर्फे ...

संकेत गाेयथळेगुहागर : वर्षभरापूर्वी स्थापन झालेले सरकार घटनाबाह्य असून, या सरकारविराेधात ताशेरे ओढत शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटातर्फे शुक्रवारी (३० जून) गुहागरात माेर्चा काढण्यात आला. गुहागर शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत सरकारविरोधात घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना सरकारविराेधात निवेदन देण्यात आले.गुहागर शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढत असताना सरकारच्या निषेधार्थ अदानी अंबानी तुपाशी, जनता मरते उपाशी, पन्नास खोके खातात बोके, खोटी आश्वासने बंद करा, अशा प्रकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.सत्तेवर येताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या परिवाराची सुरक्षा जाणीवपूर्वक कमी केली. नवीन सरकार स्थापनेनंतर राज्यभरात विविध ठिकाणी दंगली होत आहेत. राज्यकर्त्यांकडूनच समाजामध्ये तेढ निर्माण करून असे प्रकार घडवून आणण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. जाणीवपूर्वक सूडबुद्धीने विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींची सुरक्षा कमी करण्यात आली. उद्धव ठाकरे सरकारमधील सर्व कामांना जाणीवपूर्वक स्थगिती दिल्याचे म्हटले आहे. यासह विविध मुद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना