शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रत्नागिरीतील गुहागरात सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा

By अरुण आडिवरेकर | Updated: June 30, 2023 19:19 IST

संकेत गाेयथळे गुहागर : वर्षभरापूर्वी स्थापन झालेले सरकार घटनाबाह्य असून, या सरकारविराेधात ताशेरे ओढत शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटातर्फे ...

संकेत गाेयथळेगुहागर : वर्षभरापूर्वी स्थापन झालेले सरकार घटनाबाह्य असून, या सरकारविराेधात ताशेरे ओढत शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटातर्फे शुक्रवारी (३० जून) गुहागरात माेर्चा काढण्यात आला. गुहागर शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत सरकारविरोधात घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना सरकारविराेधात निवेदन देण्यात आले.गुहागर शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढत असताना सरकारच्या निषेधार्थ अदानी अंबानी तुपाशी, जनता मरते उपाशी, पन्नास खोके खातात बोके, खोटी आश्वासने बंद करा, अशा प्रकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.सत्तेवर येताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या परिवाराची सुरक्षा जाणीवपूर्वक कमी केली. नवीन सरकार स्थापनेनंतर राज्यभरात विविध ठिकाणी दंगली होत आहेत. राज्यकर्त्यांकडूनच समाजामध्ये तेढ निर्माण करून असे प्रकार घडवून आणण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. जाणीवपूर्वक सूडबुद्धीने विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींची सुरक्षा कमी करण्यात आली. उद्धव ठाकरे सरकारमधील सर्व कामांना जाणीवपूर्वक स्थगिती दिल्याचे म्हटले आहे. यासह विविध मुद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना