शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

रस्ते दुरुस्तीचा सव्वाचार कोटींचा प्रस्ताव खड्ड्यात

By admin | Updated: September 20, 2015 00:09 IST

सरकारकडून दुर्लक्ष : ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण

रत्नागिरी : ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय झाले असून गणरायाचे आगमन झाले तरी अद्यापही खड्डे भरण्यात आलेले नाहीत. जिल्हा परिषदेचा रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी सव्वाचार कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे धूळ खात पडून आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. खेड्यापाड्यांतील रस्त्यांवर पावलोपावली खड्डे पडल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. गतवर्षी आघाडी शासनाच्या कालावधीत जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांनी रस्ते दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेला साडेसतरा कोटी रुपये निधी मिळाला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा निधीचा ओघ थांबला आहे. पावसाचे प्रमाण बरेच असल्यामुळे रस्ते खराब होतात आणि योग्य वेळेत डागडुजी न झाल्यामुळे अंदाजपत्रक वाढतच जाते. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. मात्र, पावसाळा संपत आला तरी शासनाकडून दमडीही आलेली नाही. आता गणरायांचे आगमनही झाले आहे. खड्डेमय रस्त्यांवरूनच (पान ५ वर)