शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

रस्ते दुरुस्तीचा सव्वाचार कोटींचा प्रस्ताव खड्ड्यात

By admin | Updated: September 20, 2015 00:09 IST

सरकारकडून दुर्लक्ष : ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण

रत्नागिरी : ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय झाले असून गणरायाचे आगमन झाले तरी अद्यापही खड्डे भरण्यात आलेले नाहीत. जिल्हा परिषदेचा रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी सव्वाचार कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे धूळ खात पडून आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. खेड्यापाड्यांतील रस्त्यांवर पावलोपावली खड्डे पडल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. गतवर्षी आघाडी शासनाच्या कालावधीत जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांनी रस्ते दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेला साडेसतरा कोटी रुपये निधी मिळाला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा निधीचा ओघ थांबला आहे. पावसाचे प्रमाण बरेच असल्यामुळे रस्ते खराब होतात आणि योग्य वेळेत डागडुजी न झाल्यामुळे अंदाजपत्रक वाढतच जाते. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. मात्र, पावसाळा संपत आला तरी शासनाकडून दमडीही आलेली नाही. आता गणरायांचे आगमनही झाले आहे. खड्डेमय रस्त्यांवरूनच (पान ५ वर)