शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

मशरुममुळे मुर्शीत नऊजणांना विषबाधा, संगमेश्वर तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 12:36 IST

संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी - वाणीवाडीतील नऊजणांना अन्नातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. यातील दोघांना रत्नागिरी येथे हलविण्यात आले.

ठळक मुद्देमशरुममुळे मुर्शीत नऊजणांना विषबाधा, संगमेश्वर तालुक्यातील घटना दोघे उपचारासाठी रत्नागिरीत

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी - वाणीवाडीतील नऊजणांना अन्नातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. यातील दोघांना रत्नागिरी येथे हलविण्यात आले.मुर्शी येथील शरद रमाकांत भिंगार्डे (६५), सुमती बाळकृ ष्ण भिंगार्डे (९०), चिन्मय सुधाकर भिंगार्डे (१९), शिल्पा सुधाकर भिंगार्डे (४०), सुधाकर विठोबा भिंगार्डे (५५), अरविंद पुरुषोत्तम भिंगार्डे (७१), अंजना रत्नकांत भिंगार्डे (५४), आशिष रत्नकांत भिंगार्डे (२१), रत्नकांत बाळकृष्ण भिंगार्डे (६०) या सर्वांच्या जेवणात रानातील मशरुमचा समावेश होता.या सर्वांना रात्री जेवणानंतर ११.३० वाजण्याच्या सुमारास उलटी होण्यास सुरुवात झाल्याने त्यांना प्रथम कोंडगाव येथील डॉ. विद्याधर केतकर यांच्या खासगी दवाखान्यात आणले. त्यानंतर त्यांना साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.

त्यातील सुमती भिंगार्डे व शिल्पा भिंगार्डे यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले, तर सात जणांवर साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु असून, सर्वांची प्रकृती सुधारत आहे. साखरपा येथील रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. पोपट आदाते यांनी उपचार केले.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाRatnagiriरत्नागिरी