शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

वातावरणापुढे शेतकऱ्यांनी टेकले गुडघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:25 IST

रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे शेतकरी आधीच हवालदिल झाले असताना अचानक हवामानात बदल झाल्याने रविवारी सकाळी पावसाळा सदृश्य वातावरण तयार ...

रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे शेतकरी आधीच हवालदिल झाले असताना अचानक हवामानात बदल झाल्याने रविवारी सकाळी पावसाळा सदृश्य वातावरण तयार झाले होते. हवामान खात्याने वादळी वारे व पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.यावर्षीचा आंबा हंगाम आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. पुनर्माेहोर, थ्रीप्स, तुडतुड्यामुळे आंबा पीक धोक्यात आले आहे. मार्चपासून किरकोळ आंबा बाजारात येथे सुरू झाले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक निम्यापेक्षा कमी आहे. आंब्याला दरही नसल्याने शेतकऱ्यांना खत व्यवस्थापनापासून आंबा काढणीपर्यंत होणारा खर्च निघणे अवघड झाले आहे. गेले दोन दिवस रत्नागिरीचे कमाल तापमान सुमारे ३४ अंश असले तरी शनिवारी सायंकाळी आभाळ दाटून आले होते. रविवारी पाऊस केव्हाही कोसळू शकतो, असे वातावरण तयार झाले होते. मात्र दुपारनंतर हे वातावरण थोडेफार निवळले.सध्या वाशी मार्केटमध्ये ८०० ते २००० रूपयांपर्यंत पेटीला दर देण्यात येत असला, तरी खर्च जावून शेतकºयांच्या हाती काहीच येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. त्यातच कँनिंग व्यवसाय सुरू झाला असून, आंबा किलोवर खरेदी केला जात आहे. कॅनिंगसाठी २५ रूपये किलो दराने आंबा खरेदी करण्यात येत आहे. शनिवारी कोकणातून ७५ हजार व अन्य राज्यांतून २५ हजार पेट्या विक्रीसाठी वाशी मार्केटमध्ये आल्या होत्या. बदलत्या हवामानाचा फटका कोकणातील आंबा पिकाला बसल्याने उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. कोकणातील आंब्याची आवक गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्मीच आहे. उत्पादन कमी असतानाच दरही घसरले आहेत. गत दहा वर्षांच्या तुलनेत यावर्षी पहिल्यांदाच हापूसची आवक निम्म्यावर झाली आहे.पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असून, दुसºया टप्प्यातील आंबा किरकोळ आहे. तिसºया टप्प्यातील आंबा थ्रीप्सने ओरखडल्यामुळे त्याचे बाजारात येण्याचे प्रमाण अत्यल्प राहणार आहे. त्यामुळे हा आंबा शेतकºयांना किलोवर द्यावा लागणार आहे. मात्र, किलोचेही दर कमी असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.