शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

रत्नागिरी रुग्णालयातून रुग्ण बरा होऊन जाताे, हा आनंद देणारा क्षण - डाॅ. भास्कर जगताप

By शोभना कांबळे | Updated: February 7, 2024 18:20 IST

पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व कर्मचारी यांची बैठक घेतली.

रत्नागिरी : रुग्णालयातून रुग्ण बरा होऊन जातो हे आपल्याला समाधान आणि आनंद देणारा क्षण असतो. हा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे, अशा भावना रत्नागिरीचे नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. भास्कर जगताप यांनी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केल्या.आधीच्या जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले- गावडे यांची येथील प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या अधिक्षकपदावर बदली झाली असून त्यांच्या जागी डाॅ. भास्कर जगताप यांची बदली झाली आहे. मंगळवारी त्यांनी आपला पदभार स्वीकारला.

पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व कर्मचारी यांची बैठक घेतली. त्यानंतर कार्यालय कर्मचारी, परिचारिका यांची ओळख करुन घेतली. सर्व कर्मचाऱ्यांनी डॉ. जगताप यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी डाॅ. भास्कर जगताप म्हणाले की, रूग्णालयात येणारा रुग्ण हा गरिब घरातून आलेला असतो. त्याच्या खिशात पैसे नसतात. जिल्हास्तरावरील रुग्णालयात आल्यामुळे तो घाबरलेला असतो. अशा वेळी त्या रुग्णाला आपण धीर देत उपचार केले पाहिजे. त्याला बरे करुन सुखरुप घरी पाठविणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपण रुग्णांसाठी आहोत याचे भान प्रत्येक कर्मचाऱ्याने ठेवले पाहिजे. आपल्याला रुग्ण वाचवायचा असतो, जबाबदारी झटकून चालणार नाही, अशी सक्त सुचनाही त्यांनी दिली. परिचारिकांची संख्या अपूरी आहे. याची माहिती मी घेतली आहे. त्यासाठी मी पाठपुरावा करुन कर्मचारी संख्या कशी परिपूर्ण होईल यासाठी प्रयत्न करेन. तोपर्यत आहे त्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगी जास्त वेळ काम करुन रुग्णसेवा द्यावी. त्यामध्ये खंड पडणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे, अशी सुचनाही डॉ. जगताप यांनी यावेळी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी