शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

पासपोर्टसाठी माराव्या लागतात मुंबईत फेऱ्या

By admin | Updated: November 2, 2014 00:48 IST

खासगी कंपनीकडे सुपूर्द

रत्नागिरी : पासपोर्ट कार्यालय खासगी कंपनीकडे सुपूर्द करण्यात आल्याने रत्नागिरी जिल्हा मुख्यालयात असलेले पासपोर्ट कार्यालय मुंबईत हलविण्यात आले आहे. परिणामी जिल्हावासियांना पासपोर्ट काढण्यासाठी मुंबईत फेऱ्या माराव्या लागत आहे. त्याकरिता हजारो रुपये खर्च येत असून खासगी एजंटदेखील पासपोर्ट काढण्यासाठी पैसे उकळत असल्याचे निदर्शनास येत आहे.अनेकजण परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जातात. याशिवाय नातेवाईकांकडे किंवा पर्यटनासाठी जाणारी मंडळी असल्याने पासपोर्ट काढण्यासाठी त्यांना मुंबईमध्ये जावे लागते. दरमहा हजारोंचे अर्ज पासपोर्टसाठी आहेत. परंतु जिल्ह्यात ही प्रक्रिया होत नाही. जिल्हावासियांना आॅनलाईन नोंदणी करावी लागते. मुंबईत एजन्सीच्या कार्यालयात कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ घेऊनच मुंबईवारी करावी लागत आहे. मुळ पासपोर्टसाठी दिड हजार रुपये खर्च येतो. परंतु जाण्यायेण्यासाठी दोन हजारापर्यंतचा खर्च सोसावा लागत आहे. शिवाय लागणारा अर्ज व त्याकरिता जोडली जाणारी संंबंधित कागदपत्रे याबाबत माहिती नसल्याने त्यासाठी एजंट किंवा दलालांचा आधार घ्यावा लागतो. अर्ज भरुन देण्यासाठी दलाल दोन हजार रुपये घेत आहेत. त्यामुळे पासपोर्ट काढण्याकरिता पाच हजारापेक्षा अधिक खर्च लोकांना येत आहे. संबंधित कागदपत्रांची छाननी होऊन कागदपत्रे मुंबईहून रत्नागिरी पोलीस मुख्यालयात पाठविली जातात. त्यानंतर संंबंधित व्यक्तीची चारित्र्य पडताळणी पोलीस ठाण्यामध्ये होते. संबंधित पोलीस ठाण्यातील निरीक्षकांचे हमीपत्र मुंबईला पाठविले जाते. त्यानंतर टपालाने पासपोर्ट घरी पाठविला जातो. एकूणच किचकट स्वरुपाची प्रक्रिया असलेल्या पासपोर्टचे कार्यालय रत्नागिरी जिल्ह्यातच सुरु करावे अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)