शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात केवळ दोन गोठ्यांचे काम

By admin | Updated: July 11, 2014 00:06 IST

सात तालुके कामाविना : मग्रारोहयोजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांना मुहूर्त कधी मिळणार....

रत्नागिरी : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात केवळ १२६ गोठे मंजूर करण्यात आले असून, त्यापैकी केवळ २ कामे पूर्ण झाली आहेत. सात तालुक्यांमध्ये एकही काम पूर्ण झालेले नाही. ग्रामीण भागातील स्थानिक मजुरांना काम मिळावे, या उद्देशाने शासनाने मग्रारोहयो सुरु केली. मात्र, मजूर मिळत नसल्याची ओरड आजही सुरु आहे. जिल्ह्यात या योजनेला गती मिळावी, यासाठी जिल्ह्यात ५७ ग्रामपंचायतींमध्ये ही योजना मॉडेल म्हणून राबविण्यात येत आहे. या गावांमध्येही योजना योग्य प्रकारे राबविण्यात येत नसल्याचे पुढे आले आहे.जिल्ह्यात या योजनेतून फळबाग लागवड, विहिरी, तलाव, पाझर तलावातील गाळ उपसणे, बंधारे बांधणे, राजीव गांधी भवन, स्वच्छतागृह बांधणे व अन्य कामे जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात सुरु आहेत. त्यामध्ये या योजनेअंतर्गत जिल्हाभरातून जनावरांसाठी गोठा बांधण्याचा प्रस्ताव मागणवण्यात आले होते. त्यासाठी ६०४ गोठ्यांचे प्रस्ताव आले होते. त्यापैकी केवळ १२६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. या मंजूर कामांपैकी केवळ १२ कामे सुरु आहेत. त्यामध्ये दापोली तालुक्यातील ५, खेड, रत्नागिरी व लांजा या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक काम आणि गुहागर व संगमेश्वर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोन कामे सुरु आहेत. या कामांमध्ये रत्नागिरी व लांजा तालुक्यात प्रत्येकी एक अशी एकूण दोन कामे सुरु आहेत. तसेच मंडणगड, चिपळूण व राजापूर या तालुक्यांमध्ये एकही काम सुरु झालेले नाही. त्यामुळे उर्वरित कामे कधी पूर्ण होणार व अन्य कामांना मंजुरी कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, राजापूरमध्ये या योजनेंतर्गत काम शून्य असल्याने पुढील योजनेतया तालुक्यामधून चांगले काम व्हावे अशी या योजनेंतर्गत स्थानिक मजुरांना काम मिळावे असा प्रयत्न केला जात आहे. मंडणगड १ १ दापोली १४ १४खेड २३ ६चिपळूण२१७ १३गुहागर१०८ १५संगमेश्वर ६७ १३रत्नागिरी१०६ ६लांजा ५५ ५५राजापूर १३ २एकूण- ६०४१२६