शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

गणेशाेत्सवासाठी येणाऱ्यांची जिल्हा प्रवेशद्वारावर केवळ नाेंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST

राजापूर : गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या गणेशभक्तांनी दाेन डाेस घेतले असतील तर त्यांना चाचणीशिवाय प्रवेश देण्यात येणार आहे. अन्यथा ...

राजापूर : गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या गणेशभक्तांनी दाेन डाेस घेतले असतील तर त्यांना चाचणीशिवाय प्रवेश देण्यात येणार आहे. अन्यथा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. याबाबत आमदार राजन साळवी यांनी जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आरटीपीसीआर चाचणी ऐवजी ॲंटिजन चाचणी करून प्रवेश देण्याची मागणी केली. जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या ठिकाणी फक्त नोंद करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून मुंबईतून येणाऱ्या चाकरमन्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. ज्या प्रवाशांचे दोन डोस पूर्ण झाले असतील त्यांना चाचणीशिवाय जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल, असे सांगितले आहे. याबाबत आमदार राजन साळवी यांनी जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांना निवेदन देऊन चर्चा केली. या चर्चेदरम्यान आरटीपीसीआर अहवाल येणास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची ॲंटिजन चाचणी करून प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी केली तसेच कोविडशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोससाठी ८४ दिवस थांबावे लागत आहे. सद्य:स्थिती पाहता दुसरा डोस लगेच उपलब्ध होत नाहीत. कोविडशिल्ड पहिला डोस झालेल्या प्रवाशांची जिल्हा प्रवेशाच्या ठिकाणी ॲँटिजन चाचणी करून प्रवेश देण्यात यावा, अशीही मागणी आमदार साळवी यांनी केली हाेती.

जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार राजन साळवी यांनी या चर्चेनंतर जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची आरटीपीसीआर चाचणी झाली असेल तर किंवा कोविडशिल्ड किंवा कोव्हॅक्सीन पहिला डोस झाला असेल तर त्या प्रवाशांची जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ठिकाणी फक्त नोंद करणात येईल, असे सांगितले. त्यांच्या गावाच्या ग्रामकृती दलाकडून आवश्यकतेनुसार तपासणी केली जाईल, असे सांगितले. या निर्णयामुळे गावी येणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.