शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मनसे कोकणातील सर्व जागा लढणार : उपरकर

By admin | Updated: September 9, 2014 23:44 IST

माजी आमदार परशुराम उपरकर पत्रकार परिषदेत बोलत होते

कणकवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढविण्यात येणार आहेत. काँग्रेस आघाडी शासनाने कोकणची केलेली फसवणूक तसेच विकासाचा मुद्दा घेऊन ही निवडणूक लढविण्यात येईल, अशी माहिती मनसेचे कोकण विभाग संघटक माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, शनिवारी मुंबई येथे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक झाली. यावेळी आगामी निवडणुकीसाठी रणनिती आखण्यात आली. सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील विधानसभेच्या सर्व जागा पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातून मनसे आपले उमेदवार देणार आहे. पक्ष निरीक्षकांकडे इच्छुकांची नावे देण्यात आली आहेत. उमेदवार निश्चितीसाठी स्वत: राज ठाकरे संबंधितांची मुलाखत घेतील, असेही त्यांनी सांगितले.उपरकर पुढे म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी आघाडी शासनाने जाहीर केलेले कोकण पॅकेज हे फसवे होते. पालकमंत्री तसेच सावंतवाडीच्या आमदारांनी या पॅकेजबाबत मोठा गवगवा केला होता. मात्र, जनतेची फसवणूकच झाली आहे. जिल्ह्यातील प्रथम कॅबिनेट मंत्री होण्याचा मान मिळालेले भाई सावंत यांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र पालकमंत्री नारायण राणे तसेच आमदार दीपक केसरकर हे आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. तीव्र इच्छाशक्ती नसल्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांकडे या स्मारकासाठी अद्याप कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. (वार्ताहर)