शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

मिऱ्या बंधाऱ्याला उधाणाचा फटका

By admin | Updated: July 13, 2014 00:21 IST

जोरदार लाटा : दगड सरकू लागल्याने धोका

रत्नागिरी : पौर्णिमेच्या उधाणाच्या भरतीचा तडाखा मिऱ्या बंधाऱ्याला बसला आहे. बंधाऱ्याच्या कामात केलेली अफरातफर जोरदार लाटांनी उघड केली असून बंधाऱ्याचे दगड मोठ्या प्रमाणात ढासळले आहेत. अनेक ठिकाणी दगडांमध्ये मोठमोठ्या फटी पडल्या आहेत.समुद्राच्या अतिक्रमणापासून मिऱ्यावासियांचे संरक्षण व्हावे, यासाठी धूप प्रतिबंधक बंधारा गेली दोन वर्षे उभारला जात होता. मात्र या कामात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार स्थानिकांनी वारंवार संबंधित विभागाकडे केली होती. अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष मिऱ्यावासियांच्या जीवावर बेतणार असल्याचे दृश्य या बंधाऱ्याची पाहणी करता दिसून येत आहे.पावसाळ्यातील भरतीच्यावेळी येथील समुद्राच्या लाटा संरक्षक बंधारा ओलांडून गावात घुसत असतात. या लाटांची गती कमी व्हावी, या हेतूने धूप प्रतिबंधक बंधारा उभारला जाणे गरजेचे असते. मात्र मुरुगवाडा पंधरामाडपासून जाकिमिऱ्या उपळेकर बागेपर्यंत हा संरक्षक बंधारा उभारताना ठेकेदाराने पाच किलोपासून ५ टनापर्यंतचे दगड वापरले आहेत.बंधाऱ्याच्या बाहेरील बाजूला मोठमोठे टनावारी दगड रचत असताना पोटात मात्र बारीक ५ ते १५ किलो वजनाचे दगड ओतून ठेवले. वादळी वाऱ्यासोबतच वेगवान लाटांचा तडाखा बसताच आतील दगड हलले. याचा परिणाम मोठ्या दगडांवर होवून ते ढासळू लागले आहे. त्यामुळे हा बंधारा गावाचे राहोच, पण स्वत:चे तरी रक्षण करेल का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. (वार्ताहर)