शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

समाज माध्यमांमध्ये मराठीला झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 17:14 IST

मातृभाषा असणाऱ्याच्या संख्येनुसार जगातील दहावा आणि भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये चौथा क्रमांक मिळवलेली भाषा म्हणजे मराठी. त्यामुळे साहजिकच समाज माध्यमांमध्येही मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

ठळक मुद्देसमाज माध्यमांमध्ये मराठीला झळाळीबोललेले लिहिले जाते

मनोज मुळ्ये रत्नागिरी : मातृभाषा असणाऱ्याच्या संख्येनुसार जगातील दहावा आणि भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये चौथा क्रमांक मिळवलेली भाषा म्हणजे मराठी. त्यामुळे साहजिकच समाज माध्यमांमध्येही मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

गेल्या पाच-सात वर्षात विविध दूरसंचार कंपन्यांनी भाषेच्या या वापराचे प्रमाण लक्षात घेऊन संदेश पाठवण्यासाठीही मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आजच्या घडीला मराठीतून संदेश पाठवण्यासाठीच्या असंख्य प्रणाली भ्रमणध्वनीवर उपलब्ध आहेत.अलिकडच्या काळात सर्वाधिक वापर होत असलेली गोष्ट म्हणजे भ्रमणध्वनी. बोलण्यापेक्षा त्याचा वापर संदेशवहनासाठी अधिक होत आहे. भ्रमणध्वनीचा वापर सुरू झाला, तेव्हापासूनच संदेशवहनाला अधिक महत्त्व आले. त्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी विविध योजना आणल्या. फक्त संदेश (एमएमएस) पाठवण्यासाठीच्या आकर्षक योजनांनी संदेशवहनाचे महत्त्व वाढले. नंतर व्हॉट्सअ‍ॅप दाखल झाल्यानंतर त्या माध्यमातून संदेश पाठवले जाऊ लागले.

सुरूवातीला इंग्रजी शब्द देवनागरी अर्थाने वापरले जाऊ लागले. पण संदेश वहनासाठी मातृभाषा उपलब्ध झाली तर त्याचा पर्यायाने इंटरनेटचा वापर अधिक वाढेल, याचा अंदाज आल्याने दूरसंचार कंपन्यांनी संदेशवहनासाठी इंग्रजीसोबत मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिले.या पर्यायाचा इतक्या मोठ्या प्रमाणात वापर झाला की, अनेक कंपन्यांनी, इतकेच नाही तर प्रणाली (अ‍ॅप्लिकेशन) तयार करणाऱ्यांनीही अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध करून दिले. त्यामुळेच आजच्या घडीला अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीमध्ये ३0पेक्षा अधिक मराठी टंकलेखनाच्या प्रणाली उपलब्ध आहेत. ह्यगुगल प्लेस्टोअरह्णवर मराठी कीबोर्ड (कळफलक) शोधताना असंख्य पर्याय येतात. त्याचा जितका वापर वाढत आहे, तितका आधुनिकपणा त्यात आणला जात आहे. अनेक जोडशब्दांची उपलब्धता होत आहे.आता त्यात इतका आधुनिकपणा आला आहे की, बोललेले शब्द आपोआप टंकलिखित करणाऱ्याही अनेक मराठी प्रणाली आहेत. या पद्धतीचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने आता संदेशवहनासाठी मराठीचा अधिकाधिक वापर होत असल्याचेही पाहायला मिळते. मराठीचा वापर वाढल्यामुळे त्यात सुधारणाही तेवढ्याच होत आहेत.बोललेले लिहिले जातेसंदेशवहनात मराठीचा वापर वाढल्यामुळे आता त्यात प्रयोगही खूप होत आहेत. भ्रमणध्वनीवर बोटाने लिहिलेली अक्षरे टंकलिखित नमुन्यात तयार करण्याची प्रणालीही आता उपलब्ध झाली आहे. त्यासाठी टंकलेखन करावे लागत नाही. बोललेले शब्द उमटत जातात आणि संदेश तयार होतो.

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिनRatnagiriरत्नागिरी