शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Maratha Kranti Morcha :आरक्षण द्या, नाहीतर सुव्यवस्था बिघडेल, राजापूरच्या नायब तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 14:43 IST

शासनाने मराठा आरक्षण जाहीर करावे, अन्यथा कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील, अशा आशयाचे निवेदन माजी आमदार गणपत कदम यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा सेवा संघातर्फे प्रभारी नायब तहसीलदार शेळके यांना देण्यात आले.

ठळक मुद्देआरक्षण द्या, नाहीतर सुव्यवस्था बिघडेलमराठा सेवा संघाच्यावतीने राजापूरच्या नायब तहसीलदारांना निवेदन

राजापूर : मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने होत असताना मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांचे शासन कमालीचे उदासिन असून, शासनाने मराठा आरक्षण जाहीर करावे, अन्यथा मराठा समाज गप्प बसणार नाही. यापुढे होणाऱ्या आंदोलनांदरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील, अशा आशयाचे निवेदन माजी आमदार गणपत कदम यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा सेवा संघातर्फे प्रभारी नायब तहसीलदार शेळके यांना देण्यात आले.मराठा समाजाच्या आरक्षणावरून सध्या जोरदार आंदोलने सुरु असून, शासनाने आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राज्यात जोरदार आंदोलने सुरु आहेत. मागील दोन दिवसांत अनेक ठिकाणी निदर्शने झाली. आरक्षण मागणीसाठी निवेदने सादर करण्यात आली आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अनेक मूक मोर्चे काढून सनदशीर मार्गाने शासनाकडे मागणी केली होती. पण, शासनासह मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत उदासिनता दाखविली. परळी (बीड) येथे मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी मेगा भरतीबाबत केलेल्या विधानामुळे मराठा तरुण दुखावला गेला असून, नैराश्य भावनेतून औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे या युवकाने गोदावरी नदीत जलसमाधी घेतली होती. त्याला शासन जबाबदार आहे, असा आरोप देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.शासनाने आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी करताना योग्य भूमिका घेतली गेली नाही तर आमच्या न्याय्य हक्कांसाठी जोरदार प्रयत्न करु, त्यावेळी शांतता व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला शासन जबाबदार असेल, असा इशारा त्या निवेदनात देण्यात आला आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाRatnagiriरत्नागिरी