शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

प्राथमिक केंद्रनिहाय लसचे नियाेजन करा : राजन साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST

राजापूर : लसीकरणासाठी ऑनलाईन पद्धतीने नाेंदणी करणे बंधनकारक केल्याने ग्रामीण भागातील जनतेला लसीपासून वंचित रहावे लागत आहे़. त्यामुळे लस ...

राजापूर : लसीकरणासाठी ऑनलाईन पद्धतीने नाेंदणी करणे बंधनकारक केल्याने ग्रामीण भागातील जनतेला लसीपासून वंचित रहावे लागत आहे़. त्यामुळे लस उपलब्ध हाेऊनही नागरिकांना लस मिळत नाही़. ग्रामीण भागातील ग्रामस्थांना लस मिळण्यासाठी प्राथमिक केंद्रनिहाय नियाेजन करावे, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे़

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविन-१९ मध्ये ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर लसीकरण कार्यवाही सुरू आहे. परंतु नेटवर्क समस्या असल्याने ग्रामीण भागातील जनतेला नाेंदणी करण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत़. तसेच लस घेण्यासाठी सामान्य जनता मोठ्या प्रमाणात तयार आहे़. जिल्ह्यात ज्या केंद्रावर लस उपलब्ध असेल त्याठिकाणी कुठल्याही तालुक्यातील व्यक्ती नोंदणी करत असून, उपलब्ध असलेल्या केंद्रामधील स्थानिक जनतेला त्याचा लाभ घेता येत नाही़

तसेच ग्रामीण भागातील जनतेची नाेंदणी झाली तर काही गावापासून प्राथमिक आरोग्य केंद्र २० किलाेमीटर अंतरावर असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, असे आमदार राजन साळवी यांनी निवेदनात म्हटले आहे.

तसेच लसीकरणाच्या उपलब्धतेनुसार ऑफलाईन पध्दतीने ग्रामीण भागामध्ये प्राथमिक केंद्रानिहाय नियोजन करून प्रत्येक ग्रामपंचायत किंवा उपकेंद्राद्वारे लस उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार राजन साळवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.