शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

माेरेश्वर पाळेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

विष्णू कुलकर्णी पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील स्वामी स्वरुपानंद विद्यामंदिरचे माजी सहाय्यक शिक्षक विष्णू वासुदेव कुलकर्णी (७२) ...

विष्णू कुलकर्णी

पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील स्वामी स्वरुपानंद विद्यामंदिरचे माजी सहाय्यक शिक्षक विष्णू वासुदेव कुलकर्णी (७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते सध्या कुवारबाव येथे राहत हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

पुंडलिक वाघाटे

रत्नागिरी : माजी पाेलीस निरीक्षक पुंडलिक दत्ताराम वाघाटे (६४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. बीएसएनएलच्या सेवानिवृत्त सुपरिटेंडंट पूनम वाघाटे यांचे ते पती, डाॅ. विदुला काेंडेकर यांचे वडील हाेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई असा परिवार आहे.

राजेंद्र कांबळी

चिपळूण : चिपळूणचे माजी नगरसेवक, मार्कंडी येथील रहिवासी राजेंद्र शंकर कांबळी (६०) यांचे बुधवारी उपचारादरम्यान काेल्हापूर येथे निधन झाले. त्यांना मंगळवारी हृदयविकाराचा झटका आला हाेता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी काेल्हापूर येथे नेण्यात आले हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुलगे, मुलगी, सून असा परिवार आहे.

अनंत सुर्वे

राजापूर : तालुक्यातील ओणी पंचक्राेशीतील गावप्रमुख, सेवानिवृत्त तलाठी अनंत महादेव सुर्वे (८६) यांचे २ मे राेजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ५ मुलगे, ३ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

जानकीबाई तटकरे

चिपळूण : तालुक्यातील मालघर - तांबडवाडी येथील जानकीबाई सीताराम तटकरे (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रामपूरचे ग्रामसेवक चंद्रकांत तटकरे यांच्या त्या आई हाेत. त्यांच्या पश्चात तीन मुली, चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

संदीप भाेबेकर

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील मालदाेली स्वकुळसाळी समाजाचे विद्यमान अध्यक्ष संदीप माेहन भाेबेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. भजनाची त्यांनी आवड हाेती. त्यांच्या पश्चात तीन मुली, चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

हलिमा अन्वारे

खेड : तालुक्यातील साखराेली येथील हलिमा अली अन्वारे (८७) यांचे दक्षिण आफ्रिका - फिसबर्ग येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात विशेष याेगदान हाेते.

वसंत गुण्ये

पाली : लांजा तालुक्यातील मठ ग्रामपंचायतीचे सरपंच व शेतीनिष्ठ शेतकरी वसंत जगन्नाथ गुण्ये (७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले़ वसंत गुण्ये सलग १० वर्षे मठ गावचे सरपंच हाेते. त्यांच्या पश्चात ५ विवाहित मुली, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

दत्ताराम कांबळे

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ताराम देवजी कांबळे (५२) यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. दत्ताराम कांबळे हे २००३ ते २००५ दरम्यान राजिवली गावचे सरपंच हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.