शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

माेरेश्वर पाळेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

विष्णू कुलकर्णी पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील स्वामी स्वरुपानंद विद्यामंदिरचे माजी सहाय्यक शिक्षक विष्णू वासुदेव कुलकर्णी (७२) ...

विष्णू कुलकर्णी

पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील स्वामी स्वरुपानंद विद्यामंदिरचे माजी सहाय्यक शिक्षक विष्णू वासुदेव कुलकर्णी (७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते सध्या कुवारबाव येथे राहत हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

पुंडलिक वाघाटे

रत्नागिरी : माजी पाेलीस निरीक्षक पुंडलिक दत्ताराम वाघाटे (६४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. बीएसएनएलच्या सेवानिवृत्त सुपरिटेंडंट पूनम वाघाटे यांचे ते पती, डाॅ. विदुला काेंडेकर यांचे वडील हाेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई असा परिवार आहे.

राजेंद्र कांबळी

चिपळूण : चिपळूणचे माजी नगरसेवक, मार्कंडी येथील रहिवासी राजेंद्र शंकर कांबळी (६०) यांचे बुधवारी उपचारादरम्यान काेल्हापूर येथे निधन झाले. त्यांना मंगळवारी हृदयविकाराचा झटका आला हाेता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी काेल्हापूर येथे नेण्यात आले हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुलगे, मुलगी, सून असा परिवार आहे.

अनंत सुर्वे

राजापूर : तालुक्यातील ओणी पंचक्राेशीतील गावप्रमुख, सेवानिवृत्त तलाठी अनंत महादेव सुर्वे (८६) यांचे २ मे राेजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ५ मुलगे, ३ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

जानकीबाई तटकरे

चिपळूण : तालुक्यातील मालघर - तांबडवाडी येथील जानकीबाई सीताराम तटकरे (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रामपूरचे ग्रामसेवक चंद्रकांत तटकरे यांच्या त्या आई हाेत. त्यांच्या पश्चात तीन मुली, चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

संदीप भाेबेकर

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील मालदाेली स्वकुळसाळी समाजाचे विद्यमान अध्यक्ष संदीप माेहन भाेबेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. भजनाची त्यांनी आवड हाेती. त्यांच्या पश्चात तीन मुली, चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

हलिमा अन्वारे

खेड : तालुक्यातील साखराेली येथील हलिमा अली अन्वारे (८७) यांचे दक्षिण आफ्रिका - फिसबर्ग येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात विशेष याेगदान हाेते.

वसंत गुण्ये

पाली : लांजा तालुक्यातील मठ ग्रामपंचायतीचे सरपंच व शेतीनिष्ठ शेतकरी वसंत जगन्नाथ गुण्ये (७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले़ वसंत गुण्ये सलग १० वर्षे मठ गावचे सरपंच हाेते. त्यांच्या पश्चात ५ विवाहित मुली, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

दत्ताराम कांबळे

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ताराम देवजी कांबळे (५२) यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. दत्ताराम कांबळे हे २००३ ते २००५ दरम्यान राजिवली गावचे सरपंच हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.