शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

माळवाशी येथे वणव्यामुळे लाखोंचे नुकसान

By admin | Updated: March 8, 2017 17:23 IST

काजू जळून खाक, शेतकऱ्यांमधून तीव्र संताप

माळवाशी येथे वणव्यामुळे लाखोंचे नुकसानदेवरूख : माळवाशी येथे लागलेल्या आगीने परिसरात काजू जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले. ऐन काजू हंगामाच्या काळात अज्ञाताने लावलेल्या या आगीमुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. झालेल्या या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी व्यक्त होत आहे. माळवाशी ङ्खफाट्यानजीक महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी १ च्या दरम्यान आग लागली. वारा असल्याने ही आग परिसरात पसरली. त्यात अनेक शेतकऱ्यांच्या काजू आगीत होरपळून खाक झाल्या. ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न येथील ग्रामस्थांनी केला, परंतु आगीचे प्रमाण मोठे असल्याने वणवा आटो्नयात येऊ शकला नाही. माळवाशी येथील रहिवासी दिलीप धोंडू मोरे यांच्या २५० काजू आगीत जळून खाक झाल्या. मोरे यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. बने या शेतकऱ्याच्या १२५ काजू आगीत जळाल्या. पाण्याची पाईपलाईनही या आगीत जळून गेली. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून याबाबत योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात वणवे लागत आहेत. पाटगाव घाटीपासून ते अगदी आंबव कॉलेजच्या परिसरापर्यंत वणवे लावण्याचे प्रमाण वाढले असून, याबाबत संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)