शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

माळवाशी येथे वणव्यामुळे लाखोंचे नुकसान

By admin | Updated: March 8, 2017 17:23 IST

काजू जळून खाक, शेतकऱ्यांमधून तीव्र संताप

माळवाशी येथे वणव्यामुळे लाखोंचे नुकसानदेवरूख : माळवाशी येथे लागलेल्या आगीने परिसरात काजू जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले. ऐन काजू हंगामाच्या काळात अज्ञाताने लावलेल्या या आगीमुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. झालेल्या या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी व्यक्त होत आहे. माळवाशी ङ्खफाट्यानजीक महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी १ च्या दरम्यान आग लागली. वारा असल्याने ही आग परिसरात पसरली. त्यात अनेक शेतकऱ्यांच्या काजू आगीत होरपळून खाक झाल्या. ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न येथील ग्रामस्थांनी केला, परंतु आगीचे प्रमाण मोठे असल्याने वणवा आटो्नयात येऊ शकला नाही. माळवाशी येथील रहिवासी दिलीप धोंडू मोरे यांच्या २५० काजू आगीत जळून खाक झाल्या. मोरे यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. बने या शेतकऱ्याच्या १२५ काजू आगीत जळाल्या. पाण्याची पाईपलाईनही या आगीत जळून गेली. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून याबाबत योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात वणवे लागत आहेत. पाटगाव घाटीपासून ते अगदी आंबव कॉलेजच्या परिसरापर्यंत वणवे लावण्याचे प्रमाण वाढले असून, याबाबत संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)